शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
2
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
3
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
4
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
5
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
6
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
7
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
8
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
9
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
10
भाजपचे माजी नगरसेवक हरेश केणी यांचा कॉग्रेस मध्ये प्रवेश
11
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
12
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
13
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
14
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
15
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
16
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
17
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
18
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
19
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
20
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज

भाजपा मित्रपक्षांना कधीच धोका देत नाही; बिहारमधील सत्तांतरावर देवेंद्र फडणवीसांचं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2022 07:11 IST

ठाण्यात ‘लोकमत’ ने अद्ययावत ऑफिस सुरू केले. त्याच्या उद्घाटनप्रसंगी माध्यमांसोबत ते बोलत होते.

ठाणे : भाजप मित्रपक्षांना कधीही धोका देत नाही. बिहारमध्ये भाजपचे ७५ आणि जेडीयूचे ४२ सदस्य निवडून आल्यानंतरही नितीशकुमार यांना मुख्यमंत्रिपद दिले होते. महाराष्ट्रातही शिवसेनेने आमच्या पाठीत खंजीर खुपसला. आता खरी शिवसेना आमच्यासोबत आली असल्याचे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी केले. ठाण्यात ‘लोकमत’ ने अद्ययावत ऑफिस सुरू केले. त्याच्या उद्घाटनप्रसंगी माध्यमांसोबत ते बोलत होते. शरद पवार यांच्या वक्तव्याचा समाचार घेत सुशील मोदी यांच्या विधानाचे समर्थन फडणवीस यांनी केले.          

मंत्र्यांचे खातेवाटप झालेले नाही. त्याबाबत विचारले असता फडणवीस यांनी, प्रसारमाध्यमांनी आधीच खातेवाटप केले असून, तुम्ही केलेले खातेवाटप  सपशेल चुकीचे असल्याचे सांगितले. भाजपचे बिहारमधील नेते सुशील मोदी यांच्या विधानाचे त्यांनी समर्थन केले. भाजप मित्रपक्षांना कधीच धोका देत नाही. मात्र जे मित्रपक्ष भाजपला धोका देतात, त्यांचे काय होते ते महाराष्ट्रात दिसले, असे विधान सुशील मोदी यांनी केले होते. फडणवीस यांनी सुशील मोदी यांच्या विधानाचे समर्थन केले.

बिहारमध्ये भाजपचे ७५ तर जेडीयूचे ४२ सदस्य निवडून आले. तरीही नितीशकुमार यांना मुख्यमंत्रिपद दिले. बिहारमध्ये आज भाजपचे सरकार गेले असले तरी ते पुन्हा येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शरद पवारांचे दुखणे वेगळे आहे. आपल्या सगळ्यांना ते माहीत आहे, असा टोला फडणवीस यांनी लगावला.  ज्यावेळी पवार यांनी पक्ष बदलला, त्यावेळी कायदेच नव्हते, कोणालाही कसाही पक्ष बदलता येत होता. आज कायदे तयार झालेले आहेत, त्यामुळे कायदेशीर लढाई लढावी लागत आहे आणि एकनाथ शिंदे तेच करीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ठाण्यातील गजानन महाराज चौकात ‘हर घर तिरंगा’ या उपक्रमांतर्गत तयार करण्यात आलेल्या रथाचे उद्घाटनही फडणवीस यांच्या हस्ते झाले. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBiharबिहारMaharashtraमहाराष्ट्र