शहरं
Join us  
Trending Stories
1
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
2
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
3
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
4
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
5
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित
6
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
7
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
8
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
9
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
11
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
12
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
13
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
14
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
15
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
16
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
17
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
18
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
19
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
20
नोकर भरतीचा गोंधळ आता तरी थांबणार का?; आता केरळच्या धर्तीवर होणार भरती प्रक्रिया

कार्यकर्त्यांना ताकत देण्यात भाजपा कमी पडली; सुरेश बारशिंगे यांचे विधान

By नितीन पंडित | Updated: April 2, 2024 17:32 IST

आरपीआय आठवले गटाचे प्रदेश सचिव सुरेश बारशिंगे यांनी मंगळवारी भिवंडीत व्यक्त केली आहे. 

नितीन पंडित, भिवंडी : दहा वर्षात सत्तेत असलेल्या भाजपासोबत मित्रपक्ष म्हणून काम करत असलेल्या आरपीआय आठवले गटातील कार्यकर्त्यांना ताकद देण्यात भारतीय जनता पक्ष कमी पडला आहे, त्यामुळे आरपीआयच्या कार्यकर्त्यांची ताकद राज्यात वाढली नाही अशी खंत आरपीआय आठवले गटाचे प्रदेश सचिव सुरेश बारशिंगे यांनी मंगळवारी भिवंडीत व्यक्त केली आहे. 

बारशिंगे यांच्या प्रमुख उपस्थितीत ठाणे जिल्ह्यातील रिपाई आठवले गटाच्या कार्यकर्ता चिंतन सभेत आयोजन तालुक्यातील कोनगाव येथे करण्यात आले होते. याप्रसंगी रिपाईचे ठाणे जिल्हाध्यक्ष संजय गायकवाड,सरचिटणीस बाळासाहेब भालेराव, विभागीय महिला अध्यक्षा संगीता गायकवाड ,प्रतिभा मोरे राज्य सचिव बाळकृष्ण गायकवाड, दिनेश उघडे,भिवंडी तालुकाध्यक्ष भरत जाधव,सरचिटणीस नारायण जाधव, धनराज गायकवाड, दीपक धनावडे यांच्यासह शहापूर,मुरबाड,कल्याण येथील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला दोन नवे मित्र भेटल्याने त्यांनी जुन्या पक्षाला विसरू नये, भाजपचे नेते, कार्यकर्ते रिपाईच्या कार्यकर्त्यांना सभांना व कार्यक्रमांना बोलवत नाहीत, आरपीआयला डावलले तर आम्ही आमची ताकद दाखवू व ठाणे,कल्याण, भिवंडी व इतर ठिकाणी स्वतंत्र रिपाई उमेदवार उभे करणार असा इशारा देखील यावेळी बारशिंगे यांनी दिला आहे.

टॅग्स :Bhiwandiभिवंडीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४