शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
2
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
3
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
4
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
5
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
6
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
7
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय
8
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
9
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
10
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
11
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
12
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
13
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
14
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
15
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
16
Navi Mumbai: मुलीवरून चिडवल्याने मित्राचा कापला गळा, नवी मुबईतील घटनेने खळबळ!
17
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
18
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
19
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
20
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!

तक्रार देण्यासाठी गेलेल्या भाजप नगरसेवकाची पाेलिसांकडून लॉकअपमध्ये रवानगी, संतप्त आमदाराचा ठाण्यात गोंधळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2020 16:27 IST

नगरसेवक राय हे व्यवयासाने बिल्डर आहेत. एका जागेवरुन त्याचा वाद काही लोकांशी वाद सुरु आहे. या वादाचे रुपांतर काल दुपारी हाणामारीत झाले होते.

कल्याण-कल्याण पूर्वेतील भाजप नगरसेवक मनोज राय हे त्यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या विरोधात तक्रार देण्यासाठी कोळसेवाडी पोलिस ठाण्यात गेले असता पोलिसांनी राय यांनाच लॉकअपमध्ये टाकले. हा प्रकार कळताच त्याठिकाणी भाजप आमदार गणपत गायकवाड हे जाब विचारण्यासाठी गेले आणि त्यांनी वरिष्ठ पोलिस निरिक्षक शाहूराज साळवे यांना चांगलेच फैलावर घेतले. आमदारांनी पोलिस ठाण्यात गोंधळ घातल्याने पोलिसांनी त्यांच्या विरोधातही कोविडचा गुन्हा दाखल केला आहे.नगरसेवक राय हे व्यवयासाने बिल्डर आहेत. एका जागेवरुन त्याचा वाद काही लोकांशी वाद सुरु आहे. या वादाचे रुपांतर काल दुपारी हाणामारीत झाले. राय हे आपल्या मुले कार्यकत्र्यासोबत पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले असता पोलिसांनी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल नसताना व त्यांची तक्रार न घेताच थेट त्यांच्या दोन मुलांसह लॉकअपमध्ये टाकले. हा प्रकार कळताच भाजप आमदार गायकवाड हे पोलिस ठाण्यात पोचले. त्यांनी पूर्ण पोलिस ठाणो डोक्यावर घेतले. वरिष्ठ  पोलिस निरिक्षक शाहूराज साळवे यांना चांगलेच सुनावले. त्यावेळी साळवे यांनी मौन धारण करीत ‘हो ला हो’ उत्तर दिले. आमदार राग काही शांत नव्हता. आमदार त्यानंतर पोलिस ठाण्यातून निघून गेले. या प्रकरणी मनोज राय आणि त्यांच्या विरोधकांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. राय यांच्या विरोधात गजानन म्हात्रे यांच्यासह त्यांच्या साथीदाराना मारहाण केल्याच्/ी आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे. तर राय यांच्या तक्रारीवरुन गजानन म्हात्रेसह अन्य जणांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमदार गायकवाड यांनी पोलिस ठाण्यात येऊन गर्दी जमविली. तसेच मास्कही घातला नव्हता. कोविड काळात गर्दी जमविल्या प्रकरणी पोलिसांनी आमदार गायकवाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.यासंदर्भात आमदार गायकवाड यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, मी एकटाच त्याठिकाणी जाब विचारण्यासाठी गेलो होतो. एखाद्या प्रकरणी जाब विचारणो चुकीचे असेल तर माङया विरोधात जो गुन्हा दाखल झाला आहे. त्याविरोधात न्यायालयात दाद मागणार. ज्यांच्या विरोधात गुन्हे दाखल आहेत. ते पोलिस ठाण्यात बसतात. तक्रार करणा:या लोकांच्या विरोधात गुन्हे दाखल करुन त्यांनाच लॉकअपमध्ये टाकले जाते. हा कुठला न्याय असा संतप्त सवाल उपस्थित केला आहे.याप्रकरणी कोळसेवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक शाहूराज साळवे यांनी सांगितले की, राय व त्यांच्या विरोधात जमीनीच्या वादातून हाणामारी झाली. त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल आहेत. हे कायद्याचे राज्य आहे. त्यामुळे चुकीचे आरोप करणा:या आमदारांच्या विरोधात कारवाई करण्यात येईल.

टॅग्स :kalyanकल्याणPoliceपोलिसBJPभाजपाPoliticsराजकारण