शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
4
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
5
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
6
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
7
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
8
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
9
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
10
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
11
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
12
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
13
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
14
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
15
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
16
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
17
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
18
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
19
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
20
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...

भिवंडीतील ओवळी रेल्वे उड्डाणपुलाचे भूमिपूजन; लाखो प्रवाशांची सोय होणार

By नितीन पंडित | Updated: September 15, 2023 19:33 IST

अखेर आज आज या उड्डाणपुलाचे भूमीपूजन करण्यात आले अशी माहिती पाटील यांनी यावेळी दिली.

नितीन पंडित

भिवंडी: दिवा-वसई रोड रेल्वेमार्गावरील ओवळी-कामतघर येथील रेल्वे उड्डाणपुलाचे भूमीपूजन केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले. या पुलामुळे रेल्वे फाटकात दररोज होणारा १५ ते २० मिनिटांचा नागरिकांचा खोळंबा टळणार आहे.या उड्डाणपुलासाठी ६० कोटी रुपयांचा खर्च येणार असून, येत्या मार्चपर्यंत पूलाचे काम पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.           

देशभरातील २२०० हून अधिक रेल्वे गेटच्या ठिकाणी उड्डाणपूल उभारण्यात येत असून त्यानुसार ओवळी येथे रेल्वेमार्गावरील पुलाला मंजुरी मिळावी यासाठी आपण पाठपुरावा केला होता. अखेर आज आज या उड्डाणपुलाचे भूमीपूजन करण्यात आले अशी माहिती पाटील यांनी यावेळी दिली. या पुलासाठी ६० कोटींचा निधी मंजूर झाला असून केंद्र व राज्य सरकारकडून पुलासाठी प्रत्येकी ५० टक्के निधी दिला जाणार आहे. येत्या मार्चपर्यंत पूल पूर्ण करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या बहुमजली विभागाकडून पुलाचे काम वेळेत पूर्ण होण्यासाठी नियंत्रण ठेवण्यात येणार आहे. या पुलामुळे ओवळी-कामतघर परिसरातील नागरिकांना दिलासा मिळाला असल्याचेही पाटील यांनी यावेळी सांगितले. या भूमिपूजन कार्यक्रमाच्या वेळी भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष व जिल्हा परिषदेचे माजी सदस्य देवेश पाटील, भाजपाचे माजी नगरसेवक सुमित पाटील, माजी नगरसेवक निलेश चौधरी, ओवळी ग्रामपंचायतीच्या सरपंच सपना यतीश म्हात्रे, माजी सरपंच मनीष पाटील यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :railwayरेल्वेbhiwandiभिवंडीthaneठाणे