शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
4
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
5
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
6
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
7
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
9
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
11
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
12
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
13
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
14
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
15
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
16
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
17
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
18
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
19
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
20
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
Daily Top 2Weekly Top 5

केंद्र सरकारने कृषी कायदे माघारी घेतल्याने भिवंडीत युवक काँग्रेसने केला आनंदोत्सव साजरा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2021 20:21 IST

केंद्र सरकारने मंजूर केलेले तिन्ही कृषी कायद्यास सुरवाती पासून शेतकऱ्यांसह अनेक राजकीय पक्षांनी विरोध दर्शविला तर दिल्ली च्या सीमेवर अनेक शेतकरी तब्बल एक वर्ष आंदोलन करीत होते .

नितिन पंडीतभिवंडी ( दि. १९ ) केंद्र सरकारने मंजूर केलेले तिन्ही कृषी कायद्यास सुरवाती पासून शेतकऱ्यांसह अनेक राजकीय पक्षांनी विरोध दर्शविला तर दिल्ली च्या सीमेवर अनेक शेतकरी तब्बल एक वर्ष आंदोलन करीत होते .शुक्रवारी सकाळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कृषी कायदे रद्द करण्या बाबतची घोषणा केल्या नंतर शेतकरी संघटनां सह विरोधी पक्षांनी शेतकऱ्यांच्या लढ्याचा हा विजय असल्याचे जाहीर करीत आनंदोत्सव साजरा करण्यास सुरुवात केली असून भिवंडीत युवक काँगस अध्यक्ष राहुल छगन पाटील यांच्या नेतृत्वाखाली सायंकाळी आनंद साजरा करण्यात आला यावेळी काँगस पदाधिकारी रेहाना अन्सारी ,इकबाल सिद्दीकी ,रेहान खान व कार्यकर्ते सहभागी झाले होते.           भिवंडीत काँग्रेस युवक अध्यक्ष राहुल छगन पाटील यांच्या नेतृत्वाखाली डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करीत फटाके फोडून कार्यकर्त्यांसह रिक्षा मधील प्रवाशांना पेढे भरवून आनंद साजरा केला आहे.हा विजय शेतकऱ्यांच्या एकजुटीचा,लोकशाहीचा असल्याचे सांगत मोदींच्या हिटलरशाहीचा हा पराभव असून शेतकऱ्यांच्या लोकशाही मार्गाने झालेल्या आंदोलनाचा हा विजय असून ज्या प्रमाणे दिल्ली सीमेवरील बॅरिकेट्स हटविणे भाग पडले त्या प्रमाणे काळे कायदे हटविण्याची वेळ मोदी सरकारवर येईल ही राहुल गांधी यांनी केलेली भविष्यवाणी खरी ठरल्याची प्रतिक्रिया भिवंडी शहर युवक काँग्रेस अध्यक्ष राहुल छगन पाटील यांनी दिली आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसbhiwandiभिवंडी