शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
3
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
4
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूवर सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
5
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
6
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
7
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
8
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
9
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
10
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
11
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
12
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
13
IPL 2025: आयपीएलमध्ये सर्वात जलद अर्धशतक ठोकणारे ५ कॅरेबियन खेळाडू, पाहा फोटो
14
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
15
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
16
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
17
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
18
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
19
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
20
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार

भार्इंदर पालिकेचे बेगडी पर्यावरणप्रेम

By admin | Updated: February 13, 2017 04:41 IST

मीरा-भार्इंदर महापालिकेचे पर्यावरणप्रेम बेगडी असल्याचे वेळोवेळी स्पष्ट झाले आहे. पर्यावरणसंवर्धनासाठी सरकारच्या वृक्षलागवड

मीरा रोड : मीरा-भार्इंदर महापालिकेचे पर्यावरणप्रेम बेगडी असल्याचे वेळोवेळी स्पष्ट झाले आहे. पर्यावरणसंवर्धनासाठी सरकारच्या वृक्षलागवड अभियानांतर्गत शहरात २५ हजार झाडे लावण्याचा उदोउदो करणाऱ्या पालिकेने खरेदी केलेली काही रोपे व पिंजरे सात महिने झाले, तरी भार्इंदर पोलीस ठाण्याच्या आवारात पडून आहेत. रोपे मरून गेली असून पिंजऱ्यांचा वापर आता कपडे सुकवण्यासाठी होऊ लागला आहे. सरकारने गेल्या वर्षी पर्यावरणाचे संवर्धन व्हावे, म्हणून २ कोटी झाडे लावण्याचा उपक्रम हाती घेतला होता. मीरा-भार्इंदर महापालिकेनेही शहरात २५ हजार झाडे लावण्याची घोषणा केली. लाखो रुपये खर्च करून रोपे, लोखंडी पिंजरे, माती, शेणखत खरेदी करण्यात आले. त्या वेळी भार्इंदर पोलीस ठाण्याच्या आवारात पालिका उपायुक्त डॉ. संभाजी पानपट्टे, तत्कालीन वरिष्ठ निरीक्षक अनिल कदम यांनी पालिका व पोलीस कर्मचाऱ्यांसह रोपांची लागवड करतानाची प्रसन्नमुद्रेने छायाचित्रे काढून घेतली. पण, पालिकेने देखभाल न केल्याने त्या वेळी लावलेल्या रोपांपैकी काही रोपे जगली नाहीत, तर काही रोपे लागवड न करताच ती उघड्यावर ठेवल्याने मरून गेली. रोपांच्या संरक्षणासाठी आणलेले पिंजरेही पडून होते. याबाबत, गेल्या वर्षी आॅगस्टमध्येच ही बाब ‘लोकमत’ने पालिकेच्या निदर्शनास आणून दिली होती. तब्बल सात महिने झाले, तरी आजही रोपे मृतावस्थेत तशीच पडून आहेत. लोखंडी जाळ्यांच्या पिंजऱ्यांचा वापर नागरिक आता कपडे सुकवण्यासाठी सर्रास करू लागले आहे. (प्रतिनिधी)