शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये RJD ला सर्वाधिक मते, पण केवळ ३५ जागांवर आघाडी; भाजपा-जेडीयूला किती टक्के मते मिळाली?
2
Bihar Assembly Election Result 2025 Live Updates: 'किंगमेकर' झाला 'किंग' ! नितीश कुमारांच्या JDU ची जोरदार मुसंडी, भाजपचीही उत्तम साथ
3
Bihar Result 2025: बिहारच्या निकालात NDA ला प्रचंड बहुमत; आता BJP-JDU मध्ये 'बिग ब्रदर'साठी चुरस
4
Bihar Election 2025 Result: बहुचर्चित मैथिली ठाकूर आघाडीवर, ‘ती’ ६० टक्के मते ठरणार निर्णायक
5
IND vs SA : बुमराहनं 'परफेक्ट सेटअप'सह असा केला सलामीवीरांचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
6
तुमचं मुल १८व्या वर्षीच होईल श्रीमंत! बालदिनी NPS वात्सल्य योजनेद्वारे बाळाचं भविष्य करा सुरक्षित
7
दीड वर्षात सिनेमा बंद होणार! मांजरेकरांच्या वक्तव्यावर अजिंक्य देव म्हणाले, 'अजिबात नाही...'
8
Bihar Election Result 2025: शिंदेसेनेच्या नेत्याचा जावई बिहार निवडणुकीत पिछाडीवर; JDU ची आघाडी
9
निवडणूक आयोगाचा अनागोंदी कारभार, वेबसाईटवर तांत्रिक चुका; आघाडीवरील उमेदवार 'पराभूत' म्हणून घोषित!
10
विशेष लेख: विरोधकांना हरवू नका, सत्तेच्या गाडीत बसवा!
11
Bihar Election 2025 Result: प्रशांत किशोर यांचे ३ उमेदवार आघाडीवर; एक्झिट पोल खरे ठरणार?
12
आजचा अग्रलेख: अखेर पिपाणीचा आवाज बंद!
13
Delhi Blast : दिल्लीसह देशभरात ३२ कार वापरुन साखळी बॉम्बस्फोटचं प्लॅनिंग? दहशतवाद्यांबद्दल मोठा दावा
14
'निगेटिव्ह' झाली इलॉन मस्क यांची नेटवर्थ; एका झटक्यात ₹१८,२०,२५,८५,५०,००० चा फटका
15
Stock Market Today: सुरुवातीच्या व्यवहारात १०० अंकांपेक्षा अधिक घसरला बाजार, २५,८०० च्या खाली निफ्टी
16
IND vs SA 1st Test : गिल पुन्हा अनलकी; अखेर बावुमानं संपवली दक्षिण आफ्रिकेची 'साडेसाती'
17
Bihar Election: सरकार स्थापन करण्यासाठी किती जागा आवश्यक? समजून घ्या बहुमताचं गणित!
18
बॉलिवूड पार्ट्यांमध्ये अंडरवर्ल्डकडून ड्रग्ज सप्लाय; श्रद्धा कपूर, नोरा फतेही, ओरीसह टॉप सेलिब्रिटींची नावं आल्यानं खळबळ
19
ICUमध्ये धर्मेंद्र आणि देओल कुटुंबाचा गुपचूप व्हिडीओ बनवणं पडलं महागात, हॉस्पिटलचा कर्मचारी अटकेत
20
माझे काही फोटो अश्लील पद्धतीने...; अचानक व्हायरल झाल्यावर गिरीजा ओकने व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे जिल्ह्याची तहान भागवणारे बारवी धरण भरले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2023 16:53 IST

अंबरनाथ आणि मुरबाड तालुक्याच्या मध्यावर असलेल्या बारवी धरणातून संपूर्ण ठाणे जिल्हासह औद्योगिक वसाहतींना पाणीपुरवठा केला जातो.

बदलापूर: संपूर्ण ठाणे जिल्ह्याची तहान भागवणारे बारवी धारण 100 टक्के भरले असून या धरणाचे आठ स्वयंचलित दरवाजे उघडले आहेत.  या धरणातून आता पाण्याचा विसर्ग सुरू झाला असून धरणा खालील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

अंबरनाथ आणि मुरबाड तालुक्याच्या मध्यावर असलेल्या बारवी धरणातून संपूर्ण ठाणे जिल्हासह औद्योगिक वसाहतींना पाणीपुरवठा केला जातो. या धरणाची उंची वाढवल्यानंतर या धरणाच्या पाणी क्षमते दुपटीने वाढ झाली. गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे हे धरण पूर्ण क्षमतेने भरले असून आज दुपारी बारा वाजताच्या दरम्यान धरणातील 11 पैकी आठ स्वयंचलित दरवाजे उघडले गेले आहेत. धरणातून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात होत आहे. धरणामध्ये ७२.६० मीटर एवढी पाण्याची पातळी झाल्यास धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडले जातात.

आज दुपारी बारा वाजताच्या दरम्यान धरणाने आपल्या क्षमतेची पातळी गाठली असून आता पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. बारवी धरण भरल्याने अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण, ठाणे, भिवंडी आणि ठाणे जिल्ह्यातील एमआयडीसी यांचा पाणी प्रश्न कायमचा मार्गील निघाला आहे. सध्य स्थितीत धरणात 342 एमसीएम एवढा पाणीसाठा उपलब्ध आहे. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्याच दिवशी हे धरण भरल्याने भविष्याची पाण्याची समस्या वर्षभरासाठी निकाली निघणार आहे.