शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

गेल्यावर्षीच्या तुलनेत बारवी धरण निम्मेच भरले; भविष्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2020 20:26 IST

जे धरण गेल्यावर्षी 4 ऑगस्टला पूर्ण भरुन वाहत होते तेच धरण यंदा 4 ऑगस्टला निम्मे देखील भरले नाही. आजच्या घडीला भरणात 49 टक्केच पाणी साठा असुन हे धरण भरण्यासाठी धरण क्षेत्रात पावसाची गरज भासणार नाही

बदलापूर : बारवी धरणाची उंची 4 मिटरणो वाढविल्यानंतर प्रथमच 4 ऑगस्ट 2019 मध्ये हे धरण भरुन वाहू लागले होते. धरणाचीउंची वाढविल्यावर पहिल्याच वर्षी हे धरण भरल्याने पाणी टंचाईचे संकट कमीझाले  होते. मात्र यंदा 4 ऑगस्ट रोजी बारवी धरण हे निम्मेच भरल्याने यंदा पाणी कपातीची भिती निर्माण होत आहे. बारवी धरण क्षेत्रत यंदा पाऊस कमी झाल्याने संपूर्ण ठाणो जिल्ह्यावर पाणी टंचाईची टांगती तलवार निर्माण झाली आहे. मुरबाड आणि अंबरनाथ तुक्याला जोडणारा बारवी धरणाची उंची चार मिटरणो यंदा वाढविण्यात आली होती.

पूर्वी धरणाच्या पाण्याची पातळी ही ही 68.60 मिटर येवढी होती. या जुन्या पातळीनुसार धरणात 230 एमसीएम येवढा पाणी साठा बारवीत होत होता. या धरणाची उंची 4 मिटरने वाढविण्यात आली होती. सोबत या धरणावर स्वयंचलित दरवाजेही बसविण्यात आले आहे. त्यामुळे या धरणाची पाण्याची पातळी ही 72. 6क्येवढी झाली आहे. प्रथमच हे धरण 2019 मध्ये नव्या उंची नुसार भरण्यास सुरुवात करण्यात आली. पहिल्याच वर्षी या धरणात वाढीव पाण साठा निर्माण करण्यात यश आले आहे. धरणात 340 एमसीएम पाणी साठा निर्माण झाला आहे. गेल्यावर्षी हे धरण 4 ऑगस्ट रोजी पूर्ण भरुन वाहू लागले होते. गेल्यावर्षी धरण क्षेत्रत पाऊस चांगला झाल्याने धरणात वाढीव क्षमतेनुसार पाणी साठा करता आला. यंदा देखील धरण भरेल अशी अपेक्षा असतांना जुन आणि जुलै महिन्यात कमी पाऊस झाल्याने अद्याप धरणात योग्य पाणी साठा निर्माण झालेला नाही.

जे धरण गेल्यावर्षी 4 ऑगस्टला पूर्ण भरुन वाहत होते तेच धरण यंदा 4 ऑगस्टला निम्मे देखील भरले नाही. आजच्या घडीला भरणात 49 टक्केच पाणी साठा असुन हे धरण भरण्यासाठी धरण क्षेत्रात पावसाची गरज भासणार नाही. मात्र मुबलक पाऊस होत नसल्याने धरणाची पातळी आजही खालावलेली आहे. गेल्या काही दिवसात धरण क्षेत्रत योग्य पाऊस न झाल्यास संपूर्ण ठाणो जिल्ह्याला पाणी टंचाईचा सामना करण्याची वेळ येणार आहे. बारवी धरणातुन ठाणो जिल्ह्यातील ठाणो शहर, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, ठाणो जिल्ह्यातील सर्व एमआयडीसी क्षेत्रला पाणी पुरवठा केला जात आहे. तसेच ग्रामिण भागाला देखील याच ठिकाणाहुन पाणी पुरवठा केला जात आहे. ठाणो जिल्ह्याची तहाण भागविणारे बारवरी धरण हे निम्मेच भरल्याने पाणी टंचाईचे संकट निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे

टॅग्स :Waterपाणी