शहरं
Join us  
Trending Stories
1
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
2
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
3
४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक
4
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
5
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
6
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
7
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
8
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
9
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
10
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
11
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
12
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
13
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
14
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
15
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
16
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
17
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
18
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
19
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”

स्वच्छता अभियानात बदलापूर स्थानक तिसरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2018 03:36 IST

परतीच्या पावसासोबत आलेल्या वादळाने शहापूर तालुक्यातील शेंडेगाव आणि वाघवाडी येथील अनेक घरांची छपरे, कौले उडाली

भातसानगर/ खर्डी : शहापूर तालुक्यात दोन दिवसांपासून वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह संध्याकाळी येणाºया तुरळक पावसामुळे भातसानगरजवळील शेंडेगावातील अनेक घरांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक घरांवरील कौले, पत्रे उडून गेल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

परतीच्या पावसासोबत आलेल्या वादळाने शहापूर तालुक्यातील शेंडेगाव आणि वाघवाडी येथील अनेक घरांची छपरे, कौले उडाली असून घराच्या भिंतीही पडल्या आहेत. वादळामुळे ज्या घरांचे नुकसान झाले आहे, त्यांची पाहणी आ. पांडुरंग बरोरा यांनी करून तहसीलदार रवींद्र बावीस्कर आणि आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी जाधव यांना पंचनामा करण्याच्या आणि नुकसानभरपाईच्या सूचना दिल्या आहेत.

शेंडेगाव येथील २५ आदिवासी कुटुंबांच्या घरांचे नुकसान झाले असून त्यांनी साठवून ठेवलेले अन्नधान्य भिजले आहे. तसेच विद्युतपोलदेखील पडल्याने विद्युतप्रवाह खंडित झाला आहे. यामुळे या गावाला अंधारात राहावे लागणार आहे. कसारा, शिरोळ, अजनूप आणि भातसानगर परिसरात अनेक घरांचे, पोल्ट्री फॉर्म तसेच विद्युतखांबांचे नुकसान झाले आहे.तालुक्यातील ज्याज्या गावांतील घरांचे नुकसान झाले आहे, त्यांचे पंचनामे करून त्यांच्या नुकसानभरपाईचे अहवाल शासनाला पाठवण्यात येतील.- रवींद्र बावीस्कर,तहसीलदार, शहापूर 

 

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाbadlapurबदलापूर