शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक आयोग गायब नव्हता; लोकसभा निकालापूर्वी पत्रकार परिषद घेत आयुक्तांनी सुनावले
2
BREAKING Lipi Rastogi: आयएएस अधिकारी विकास रस्तोगींच्या मुलीची आत्महत्या, मंत्रालयासमोरच्या इमारतीत घडला प्रकार
3
महाराष्ट्रात आम्ही ३५ पेक्षा जास्त जागा जिंकणार; निकालाआधी विजय वडेट्टीवार यांचा मोठा दावा
4
अरुणाचल प्रदेशमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला मोठे यश; अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
5
बहिणीला प्रियकरासोबत पाहताच संतापला भाऊ; वडिलांसह मिळून केली मुलाची निर्घृण हत्या
6
चर्चेतील 'या' हाॅट सीट्सवर बाजी मारणार तरी काेण ? कुठे लागू शकतात धक्कादायक निकाल?
7
भाजपाकडून विधान परिषदेसाठी तीन उमेदवार जाहीर, कोकण पदवीधरमध्ये निरंजन डावखरे तर...
8
सत्ताधाऱ्यांकडून मतमोजणीत फेरफार केला जाण्याची शक्यता, सतर्क राहा, जयंत पाटील यांचं कार्यकर्त्यांना पत्र
9
अमूलपाठोपाठ मदर डेअरीनेही दिला महागाईचा झटका; दुधाच्या दरात केली वाढ
10
पश्चिम रेल्वेपाठोपाठ मध्य रेल्वेचीही वाहतूक विस्कळीत, सीएसएमटी स्थानकात तांत्रिक बिघाड
11
एक्झिट पोलवर सोनिया गांधी यांची पहिली प्रतिक्रिया! जाणून घ्या, काय म्हणाल्या?
12
PHOTOS : शुबमन आणि रिद्धिमा लग्न करणार? अभिनेत्रीनं सोडलं मौन, तिचं धक्कादायक उत्तर
13
“अब की बार फिर मोदी सरकार”; भारतातील लोकसभा निवडणुकीच्या Exit Poll वर चीनची प्रतिक्रिया
14
PM Modi PSU Stocks : कोणी १०% वाढला... तर कोणी केला रकॉर्ड; PM Modiनी सांगितलेले शेअर्स बनले रॉकेट
15
महफिल फिरसे जमेगी! 'लाहोर नाही आता मुंबईत...' नेटफ्लिक्सने केली 'हीरामंडी 2' ची घोषणा
16
T20 World Cup 2024: क्रिकेटला पुन्हा ग्लॅमरचा तडका! आंतरराष्ट्रीय स्तरावर झळकली 'महाराष्ट्राची लेक'
17
एक्झिट पोलसारखेच वातावरण राहिले तर महाराष्ट्र विधानसभेला काय होणार? ठाकरेंची चारही बोटे तुपात...
18
Mumbai Local: मुंबईकरांची आठवड्याची सुरुवात लेटमार्कने! पश्चिम रेल्वे विस्कळीत, बोरीवलीत तांत्रिक बिघाड
19
शहाजीबापू पाटील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात; CM एकनाथ शिंदेंनी घेतली भेट, केली तब्येतीची विचारपूस
20
Fact Check : राहुल गांधी पुढचे पंतप्रधान होतील असा दावा करणारी शाहरुख खानची 'ती' पोस्ट खोटी

जिल्ह्यात स्वच्छ सर्वेक्षणाची जागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 3:50 AM

देश व राज्यपातळीवर स्वच्छतेत ठाणे जिल्ह्याचा अव्वल क्रमांक आणण्यासाठी ठाणे जिल्हा परिषदेने गावागावांत जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत.

ठाणे : देश व राज्यपातळीवर स्वच्छतेत ठाणे जिल्ह्याचा अव्वल क्रमांक आणण्यासाठी ठाणे जिल्हा परिषदेने गावागावांत जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. यामध्ये गावातील सार्वजनिक ठिकाणी संबळवाद्यासह कला पथकाद्वारे गावकऱ्यांची स्वच्छ सर्वेक्षणाची अ‍ॅपवर कशी नोंद करावी, यासाठी मार्गदर्शन केले जात असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार यांनी स्पष्ट केले.केंद्र शासनाच्या वतीने ‘स्वच्छ सर्वेक्षण-ग्रामीण २०१८’ चे आयोजन केले आहे. या सर्वेक्षणाची माहिती जिल्ह्याच्या ग्रामीण जनतेला सहज-सोप्या पद्धतीने समजावी, यासाठी कला पथकाच्या माध्यमातून ग्रामपंचायतीमध्ये प्रचार-प्रसाराचे काम हाती घेण्यात आले. यासाठी सर्व तयारी पूर्ण करून गावागावांत जनजागृती सुरू असल्याचे स्वच्छता व पाणीपुरवठा विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी छायादेवी शिसोदे यांनी सांगितले.३१ आॅगस्टपर्यंत हे सर्वेक्षण सुरू राहणार आहे. स्वच्छतेसंदर्भातील घटकांबाबत हे सर्वेक्षण सुरू असून त्यासाठी गुणांकनपद्धती निश्चित झाली आहे. या सर्वेक्षणात सार्वजनिक स्तरावरील स्वच्छता घटकांचा समावेश आहे. सर्वात जास्त गुण मिळवणाºया जिल्ह्यांना राष्ट्रीय पातळीवर २ आॅक्टोबर रोजी पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. प्ले स्टोअरमधून एसएसजी १८ हे अ‍ॅप डाउनलोड करून तेथे जिल्ह्याबाबत अभिप्राय नोंदवायचा आहे.

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानthaneठाणे