शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

कलम ३७० ला विरोध करणाऱ्यांवर अणुबॉम्ब पडेल - केशवप्रसाद मौर्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2019 01:48 IST

ठाणे येथील मानपाडा भागातील टिळक बँक्वेट येथे शनिवारी दुपारी भाजपशी निगडित उत्तर भारतीय संघटनेकडून स्नेहसंमेलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

ठाणे : पाकिस्तानकडून वारंवार अणुबॉम्बच्या धमक्या दिल्या जात आहेत. परंतु, त्यांना जर चोख प्रत्युत्तर द्यायचे असेल, तर त्यासाठी महाराष्टÑाच्या विधानसभा निवडणुकीत कमळाचे बटण दाबावे, असे आवाहन करताना तसे केले तर अणुबॉम्ब थेट पाकिस्तानात पडेल, असे विधान उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांनी केले आहे. तसेच हाच अणुबॉम्ब कलम ३७० ला विरोध करणाऱ्यांवरही पडेल, अशी दर्पोक्तीही त्यांनी केली.ठाणे येथील मानपाडा भागातील टिळक बँक्वेट येथे शनिवारी दुपारी भाजपशी निगडित उत्तर भारतीय संघटनेकडून स्नेहसंमेलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ते उपस्थित होते. तसेच ठाणे शहर विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार संजय केळकर हे सुद्धा कार्यक्र माला उपस्थित होते.यंदाच्या विधानसभा निवडणुकीत इतके मतदान करा की, मतदानयंत्रे ओव्हरफ्लो झाली पाहिजेत, असेही विधान त्यांनी यावेळी केले. या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला. गेल्या ७० वर्षांपासून देशाला कीड लागली होती. ती दूर करण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. कलम ३७० ही त्यापैकी एक कीड होती, असे त्यांनी सांगितले. लक्ष्मी ही कमळातून येते, घड्याळातून नाही. घड्याळ बंद पडले असल्याची टीकाही त्यांनी राष्टÑवादीवर केली.भाजपलाच यशपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात आणि देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात अनेक विकासाची कामे केली आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत भाजपला चांगले यश मिळेल, असा दावाही त्यांनी या वेळी केला.

टॅग्स :thaneठाणे