शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
6
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
7
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
8
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
9
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
10
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
11
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
12
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
13
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
14
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
15
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
16
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
17
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
18
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
19
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
20
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?

उपसचिवपदाच्या नियुक्तीला अखेर मुहूर्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2019 23:39 IST

केडीएमसी प्रशासनाचा प्रस्ताव महासभेकडे : २० जूनच्या सभेत होणार निर्णय

कल्याण : एकीकडे सचिवपद कायमस्वरूपी भरण्याकडे केडीएमसी प्रशासनाचे दुर्लक्ष झाले असताना दुसरीकडे मात्र उशिरा का होईना, उपसचिवपदाच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला आहे. डिसेंबर २०१६ मध्ये उपसचिवपदासाठी घेतलेल्या लेखी परीक्षेत केडीएमसीतील महिला बाल-कल्याण समिती विभागातील लिपिक किशोर शेळके यांना सर्वाधिक गुण मिळाल्याने ते या पदासाठी पात्र ठरले आहेत. उपसचिवपदी त्यांची नियुक्ती करण्यासंदर्भातील प्रस्ताव प्रशासनाने २० जूनला होणाऱ्या महासभेपुढे मान्यतेसाठी ठेवला आहे.

२००७ पासून सचिव आणि उपसचिवपदही रिक्त आहे. पहिले उपसचिव सुधीर जोशी यांनी घेतलेल्या स्वेच्छानिवृत्तीनंतर हे पद आजपर्यंत भरण्यात आलेले नाही. प्रशासन आणि पदाधिकारी यांनी सोयीनुसार सचिवपद प्रभारी ठेवले असताना उपसचिवपदही रिक्तच राहते की काय?, अशी शंका उपस्थित होत होती. २०११ मध्ये उपसचिवपदासाठी परीक्षा आणि मुलाखती घेतल्या होत्या. त्यावेळी पाच उमेदवार रिंगणात होते. परंतु, पुढे त्यांचे काय झाले? याचे कोडे अद्यापपर्यंत उलगडलेले नाही. मात्र, त्यानंतर पुन्हा प्रशासनाने उपसचिवपद भरण्यासाठी कार्यवाही सुरू केल्याने उपसचिव मिळण्याचा मार्ग मोकळा झाला.सामान्य प्रशासन विभागाने या पदासाठी १८ डिसेंबर २०१६ ला लेखी परीक्षा घेतली होती. या पदासाठी एकूण १७ उमेदवारांचे अर्ज आले होते. त्यातील १४ उमेदवारांनी परीक्षा दिली होती. यात २०० गुणांच्या लेखी परीक्षेत शेळके यांना सर्वाधिक ११८ गुण मिळाले आहेत. शेळके यांची महापालिकेत २३ वर्षे सेवा झाली आहे.दरम्यान, आयुक्त गोविंद बोडके यांच्या स्वाक्षरीनंतर उपसचिवपद नियुक्तीचा प्रस्ताव महासभेपुढे ठेवला गेला आहे. त्यामुळे आता महासभा या प्रस्तावावर काय निर्णय घेते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.सचिवपद भरणार कधी?, नागरिकांचा सवालच्महापालिकेचे पहिले सचिव चंद्रकांत माने हे ३१ डिसेंबर २००७ मध्ये निवृत्त झाले. त्यानंतर आतापर्यंत सचिवपद भरलेले नाही. सध्या सचिवपदी संजय जाधव यांची प्रभारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.च्जाधव यांच्याकडे उद्यान अधीक्षक पदाचाही पदभार आहे. जाधव यांनी अडीच ते तीन वर्षे सचिवपदाची जबाबदारी चांगल्या प्रकारे सांभाळली आहे.च्कायद्याचेही त्यांना चांगले ज्ञान असल्याने महासभा नियमानुसार चालविण्यावर त्यांचा विशेष भर असतो. अंतर्गत निवडणुकांची प्रक्रियाही त्यांनी कुशलपणे पार पाडली आहे. त्यामुळे त्यांच्याकडेच कायमस्वरूपी सचिवपद द्यावे, अशीही मागणीहोत आहे.च्त्यामुळे उपसचिवपद नियुक्तीनंतर सचिवपद कायमस्वरूपी भरण्याकडे प्रशासन अथवा सत्ताधारी गांभीर्याने लक्ष घालतात का?, हे देखील पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

टॅग्स :thaneठाणेkalyanकल्याण