शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
4
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
5
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
6
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
7
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
9
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
11
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
12
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
13
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
14
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
15
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
16
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
17
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
18
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
19
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
20
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
Daily Top 2Weekly Top 5

आंबेडकर साहित्य समीक्षक हरेश खंडेराव यांचे निधन

By सदानंद नाईक | Updated: March 4, 2023 20:53 IST

वृद्धपकाळाने व अल्पशा आजाराने वयाच्या ७५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

सदानंद नाईक, उल्हासनगर: डॉ आंबेडकर साहित्य समीक्षक व साहित्यिक हरेश खंडेराव यांचे वृद्धपकाळाने व अल्पशा आजाराने वयाच्या ७५ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्यावर कॅम्प नं-४ येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार झाले असून यावेळी डॉ आंबेडकर चळवळीतील अनेक मान्यवर उपस्थित होते.

उल्हासनगरात स्थायिक झालेले हरेश खंडेराव हे मुंबई आकाशवाणीत उच्च अधिकारी होते. त्यांच्या आकाशवाणी वरील कार्यक्रमाला अमाप प्रसिद्ध मिळाली होती. त्यांचा जन्म २ ऑक्टोबर १९४७ ला नारखेड, नांदुरा जिल्हा- बुलडाणा येथे झाला असून त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण औरंगाबाद येथील मिलिंद महाविद्यालयात झाले. महाविद्यालयात त्यांना मिलिंद कुमार म्हणून गौरविण्यात आलेले होते. आंबेडकर साहित्यिक समीक्षक म्हणून प्रसिद्ध असलेले खंडेराव यांनी अनेक पुस्तके लिहिली. आजपर्यंत त्यांच्या अनेक साहित्यकृती प्रकाशित झाल्या असून काही प्रकाशित होणे बाकी आहेत. त्यांच्या एकूण साहित्यावर मान्यवर साहित्यिकांच्या समिक्षांचे संपादन साहित्यिक आनंद चक्रणारायन यांनी मागील वर्षी केलेले असून महाराष्ट्रभर त्या ग्रंथावर ठिकठिकाणी चर्चासत्र आयोजित केले होते. 

प्रसिद्ध समीक्षक व साहित्यिक हरिष खंडेराव प्रसिद्धीलोलुप कधीच नव्हते. त्यांच्या प्रसिद्ध झालेल्या कोणत्याही ग्रंथावर लेखकाचा फोटो म्हणून त्यांचा फोटो व परिचय त्यांनी टाकलेला नाही. शिवाय त्यांच्यावर लिहिलेल्या वा संपादन केलेल्या ग्रंथावर सुद्धा टाकू नका म्हणून त्यांनी संपादकास सूचना केली होती. त्यांच्या निधनाने डॉ आंबेडकर साहित्यिकात पोकळी निर्माण झाल्याची प्रतिक्रिया प्रा. संजय अभ्यंकर यांनी दिली. सुभाष टेकडी परिसरात आंबेडकर साहित्यिकांची देणगी असून त्यांच्या विचारांवर सर्वांनी चालायला हवे. असेही अभ्यंकर म्हणाले. त्यांच्या अंत्यसंस्काराला नामवंतांसह शेकडो नागरिकांनी हजेरी लावली होती.

टॅग्स :thaneठाणे