शहरं
Join us  
Trending Stories
1
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
2
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
3
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
4
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
5
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
6
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
7
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."
8
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
9
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
10
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  
11
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
12
सावधान! आयफोन १७च्या नावाखाली फसवणूक, सायबर गुन्हेगार 'असे' करतात खाते रिकामी
13
Sarva Pitru Amavasya 2025: सर्वपित्री अमावस्येला आहे सूर्यग्रहण; काळजीपूर्वक टाळा 'या' चुका!
14
बंगळुरुतील योग गुरुचा 8 महिलांवर अत्याचार; अल्पवयीन पीडितेने दाखवले धाडस, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
15
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
16
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
17
Surya Grahan 2025: ग्रहण सूर्याला मात्र 'या' राशींचे भाग्य येईल फळाला; १०० वर्षांनी जुळून आलाय अपूर्व योग!
18
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
19
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
20
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!

चार महिन्यांनंतरही ते मदतीच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2018 04:02 IST

कोगदा येथील भरत सावंजी धमोडा यांच्या घराचे चार महिन्यांपूर्वी आलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे मोठे नुकसान झाले होते.

जव्हार : तालुक्यातील कोगदा येथील भरत सावंजी धमोडा यांच्या घराचे चार महिन्यांपूर्वी आलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे मोठे नुकसान झाले होते. तेव्हापासून हे कुटुंब पाऊस, वारा व उन्हाचा सामना करीत दिवस काढीत आहे. मात्र, अद्याप प्रशासनाकडून त्यांची कुणीही दखल घेतलेली नाही.ते चार महिन्यापासून जव्हार तहसील कार्यालयात अनेक वेळा चक्रा मारीत आहेत. आठवड्यातून तीनदा तालुक्याच्या ठिंकाणी येण्यासाठी त्यांना पदरमोड करावी लागत आहे. जून महिन्याच्या सुरवातीला वादळीवाऱ्यामुळे त्यांच्या घराचे छप्पर उडाले होते. नैसर्गिक आपत्तीमुळे त्याच्या घराची मोठे नुकसान झाले होती. मात्र त्या घटनेला चार महिने उलटूनही धमोडा कुटुंबाला महसूल प्रशासनाकडून कोणतीही आर्थिक मद्दत मिळाली नसल्याने त्यांची बिकट स्थिती आहे.जव्हार तालुक्यातील अनेक आपत्तीग्रस्त कुटुंब असून त्यांची नैसिर्गक नुकसान झाली आहे. मात्र प्रत्येकी आपत्तीग्रस्त कुटुंबाला आर्थिक नुकसान ५ ते १० हजार नुकसान भरपाई घेण्यासाठी दहा चक्र ा मारल्याचे आपत्तीग्रस्त कुटुंबांने सांगितले. आपत्तीग्रस्त कुटुंबाच्या म्हणण्यानुसार आम्ही तहसील कार्यालयात अनेक वेळा फेºया मारूनही नुकसान भरपाई मिळत नाही. त्यामुळे आम्हीही वैतागलो आहे.त्या आपत्तीग्रस्त कुटुंबाच्या घराची नुकसान भरपाई लवकरच मिळेल. परंतु काहीकामुळे नुकसान भरपाई देण्यास उशीर झाला.- संतोष शिंदे, तहसीलदार, जव्हार