शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

५० वर्षांनंतर पुन्हा त्याच बाकावर

By admin | Updated: June 24, 2016 03:23 IST

सध्या आजी-आजोबाच्या भूमिकेत वावरत असलेल्या ज्येष्ठांनी आपल्या शाळेत जाऊन त्याच वर्गात असलेल्या बाकावर बसून ५० वर्षांपूर्वीच्या शालेय आठवणींना उजाळा दिला.

विरार : सध्या आजी-आजोबाच्या भूमिकेत वावरत असलेल्या ज्येष्ठांनी आपल्या शाळेत जाऊन त्याच वर्गात असलेल्या बाकावर बसून ५० वर्षांपूर्वीच्या शालेय आठवणींना उजाळा दिला. विरारमधील अण्णासाहेब वर्तक स्मारक विद्यामंदिरच्या १९६६ च्या ११ वीच्या परिक्षेच्या ३९ माजी विद्यार्थ्यांनी आगळेवेगळे स्रेहसंमेलन घडवून आणले. १९६६ पर्यंत ११ वीपर्यंत शालांत परिक्षा होती. त्यानंतर १० वी करण्यात आली. त्यावेळच्या बॅचच्या ३९ विद्यार्थी-विद्यार्थींनींना हुडकून त्यांना तब्बल ५० वर्षांनी एकत्र आणण्याचे काम अरुण वैद्य आणि छाया गाळवणकर यांनी केले. यावेळी शालेय जीवनातील न विसरता येणाऱ्या अनेक आठवणींना उजाळा दिला. आयुष्याच्या संध्याकाळी त्या क्षणाचे महत्व स्मृतीतून अधिक गडद होत गेले. दिवसभर रंगलेल्या संमेलनात विद्यार्थ्यांनी त्यावेळच्या गुरुजनांचा सत्कार करून आपली कृतज्ञता व्यक्त केली. प्रकाश पाटील, स्मिता बेरी-सामंत, मनोहर पितळे, अरविंंद ठाकूर, हेमंत राऊत, सुदाम पाटील, जयवंत कदम, मंदा कराडकर यांच्यासह अनेकांनी पूर्वीच्या आठवणी सांगितल्या. यापुढे दरवर्षी पुन्हा भेटण्याची ग्वाही देत सर्वजण जड अंत:करणाने आपापल्या घरी परतले. (प्रतिनिधी)