शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
3
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
4
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
5
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
6
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
7
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
8
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
9
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...
10
Smartphones: २४ जीबी रॅम, ७५०० mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; जबरदस्त फोन लॉन्च!
11
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
12
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
13
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
14
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
15
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
16
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
17
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
18
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
19
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
20
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  

१५ वर्षांनंतर बंदरवाडीच्या रहिवाशांना घरे; चाव्या हातात आल्यावर अश्रू तरळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2019 22:50 IST

वीज, पाण्याअभावी कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर काढले दिवस

भाईंदर : रेल्वेच्या जागेतील घरे तोडल्यानंतर १५ वर्षे नवघर गावामागील महापालिकेने टाकलेल्या कचºयाच्या ढिगाºयावर वीज, पाण्याअभावी असह्य जीवन जगणाºया ११३ कुटुंबांचे महापालिकेने इंद्रलोकमधील एका इमारतीत पुनर्वसन केले आहे. उकिरड्यावर जगत हक्काच्या घरांसाठी १५ वर्षे चाललेल्या संघर्षाचा अखेर सुखद असा शेवट झाला. घरांच्या चाव्या हातात मिळाल्यानंतर रहिवाशांना अश्रू अनावर झाले.

भाईंदर पूर्वेला बंदरवाडी येथे रेल्वेच्या जागेत ९० च्या दशकापासून सुमारे १३० कुटुंबे राहत होती. १९९५ पूर्र्वीच्या झोपडपट्टीवासीयांना अधिकृत ठरवले असतानाही रेल्वे प्रशासनाने मात्र हा नियम आम्हाला लागू होत नसल्याचे स्पष्ट करत महापालिकेच्या मदतीने मोठ्या पोलीस बंदोबस्तात येथील घरे तोडली होती. तोडलेल्या झोपड्यांपैकी १२८ जणांना महापालिकेने पात्र झोपडीधारक म्हणून फोटोपास दिले होते. तत्कालीन आयुक्त शिवमूर्ती नाईक यांनी बाधित झोपडपट्टीधारकांची नोंद करून घेत पर्यायी व्यवस्था होईपर्यंत नवघर स्मशानभूमीमागील सरकारी जागेत शहराचा कचरा टाकून केलेल्या भरावावर राहण्यास परवानगी दिली होती. तेव्हापासून बहुतांश झोपडीधारक कचºयाच्या ढिगाºयावरच झोपड्या बांधून राहत होते.

सीआरझेड व कांदळवन क्षेत्र असल्याने रहिवाशांना महापालिकेने पाण्याची जोडणी दिली नाही. वीजपुरवठाही मिळाला नव्हता. पावसाळ्यात तर परिस्थिती बिकट होत असे. अशा दुरवस्थेतही हक्काचे छप्पर मिळेल, या आशेने या कुटुंबीयांनी येथे एकदोन दिवस नाही, तर आयुष्याची १५ वर्षे काढली.हक्काचे घर मिळावे म्हणून महापालिकेच्या मुख्यालयापासून नगरसेवक, आमदार, जिल्हाधिकारी ते सरकार दरबारी लढा दिला.राजकारण बाजूला ठेवून दिला न्यायपुनर्वसनाचा हक्क असूनही या रहिवाशांना इतकी वर्षे यातना सोसत राहावे लागले, याचे दु:ख वाटत होते. महापौर असताना जेव्हा हे रहिवासी मोठ्या आशेने माझ्याकडे आले, त्यावेळी ठरवले की, यांना त्यांच्या लढ्यात पूर्ण साथ द्यायची. राजकारण बाजूला ठेवून माझा प्रभाग नसताना केवळ त्यांना चांगले घर मिळावे, हाच उद्देश होता. आयुक्तांसह कार्यकारी अभियंता व महापालिकेनेही त्यांना न्याय दिला.- गीता जैन, माजी महापौर

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदर