शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: सर्व मागण्या मान्य; मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण सोडले
2
'मराठा-कुणबी एक' जीआर काढण्यासंदर्भात काय म्हणालं सरकारचं शिष्टमंडळ? जरांगेंनी स्वतःच सांगितलं
3
तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, मनोज जरांगेंची घोषणा; वाचा, ८ मागण्या अन् ८ सरकारी आश्वासने कोणती?
4
लग्नाच्या १७ वर्षांनंतर राहुल देशपांडेच्या संसाराचे सूर बिघडले, पत्नीपासून झाला विभक्त
5
मराठा आरक्षणाबाबत हैदराबाद गॅझेटिअरवर पहिला GR प्रसिद्ध; वाचा जशाच्या तसा संपूर्ण शासन निर्णय
6
जरांगेंचा होकार, पण जर जीआरमध्ये काही दगा फटका झाला तर...; मनोज जरांगेंचा राज्य सरकारला इशारा
7
"मला मावशीच्या मिठीतच शांतता मिळते"; पतीचं बोलणं मनाला लागलं, नवविवाहितेनं टोकाचं पाऊल उचललं!
8
रात्री ९ वाजेपर्यंत मुंबई खाली करतो, मराठ्यांची पोरं नाचत जातील, पण...; मनोज जरांगेंचा विखेंना शब्द
9
श्रीसंतची दुखापत अन् RR फ्रँचायझीचा ८२ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा! विमा कंपनीची सर्वोच्च न्यायालयात धाव
10
Manoj Jarange: मनोज जरांगे आजच उपोषण सोडणार? हैदराबाद गॅझेटचा जीआर निघणार, सातारा गॅझेटीयरची जबाबदारी शिवेंद्रराजेंनी घेतली...
11
Pitru Paksha 2025: गणेशोत्सवानंतर लगेचच पितृपक्ष का? ९० टक्के लोकांना माहीतच नाही खरे कारण!
12
"कुठलाही विषय असू दे, मी नेहमी धावून जातो, पण...!" जरांगेंच्या आंदोलनावर उदयनराजेंची पहिली प्रतिक्रिया; स्पष्टच बोलले
13
मराठा आरक्षणाबाबत मोठी बातमी! अंतिम मसुदा घेऊन सरकारचे ४ मंत्री मनोज जरांगेंच्या भेटीला
14
Viral Video : गर्लफ्रेंडचा फोन सतत लागत होता व्यस्त, संतापलेल्या बॉयफ्रेंडनं काय केलं बघाच!
15
Maratha Protest: मनोज जरांगे यांच्या पत्नी आणि मुलांचाही अन्नत्याग; मुलगी म्हणाली...
16
८ वर्षांपूर्वी गायब झालेला 'रीलस्टार' पती, सतत शोध घेत होती पत्नी! आता समोर आलं धक्कादायक सत्य
17
शेअर बाजारापेक्षा जास्त परतावा देणारी सरकारी योजना; EPF का ठरत आहे सरस? संपूर्ण गणित समजून घ्या
18
Video: आझाद मैदान परिसरात तणावाची स्थिती, आंदोलकांनी वाट अडवली; पोलिसांनी अतिरिक्त कुमक मागवली
19
Anant Chaturdashi 2025: अनंत चतुर्दशीला का बांधला जातो अनंताचा धागा? हे व्रत गणेशाचे नाही तर... 
20
नाशिकच्या राहुल धोत्रे हत्या प्रकरणातील फरार दोघांना बेड्या, पोलीस माजी नगरसेवक निमसेच्या मागावर

इगतपुरीतील आदिवासी शेतकऱ्यांचा अन्याय विरोधात मंत्रालयावर मोर्चा

By नितीन पंडित | Updated: December 7, 2023 19:25 IST

न्याय न मिळाल्यास आत्मदाहन करण्याचा दिला इशारा.

नितीन पंडित, लोकमत न्यूज नेटवर्क, भिवंडी : इगतपुरी तालुक्यातील भावली, चिंचले, आवळखेड सह काही आदिवासी गावातील शेतजमिनी काही दलालांनी विक्री करून आदिवासी शेतकऱ्यांच्या शेतजमीन बेकायदेशीर बळकावल्या आहेत.

शेतजमीन परत मिळाव्यात म्हणून गेल्या २०११ पासून इगतपुरी तालुक्यातील पीडित आदिवासी शेतकरी बांधव भूमाफियांवर व दलालांवर कारवाई करावी यासाठी शासन दरबारी न्याय मागत आहेत. परंतु शासना कडून कोणतीही दखल घेतली जात नसल्याने इगतपुरी तालुक्यातील शेकडो आदिवासी शेतकरी आपल्याला न्याय हक्का साठी व फसवणूक करून दलालांसह धनदांडग्यांनी लाटलेल्या जमिनी परत मिळाव्यात व फसवणूक करणाऱ्या समाज कंटकां वर कारवाई व्हावी या मागणीसाठी आदिवासी शेतकऱ्यांचा पायी मोर्चा मुंबई च्या दिशेने निघाला आहे. गुरुवारी दुपारी हे मोर्चेकरी भिवंडी तालुक्यातील सोनाळे या ठिकाणी विसाव्यास थांबले होते.या मध्ये असंख्य स्त्री पुरुष वृध्द व लहान मुलांचा सुध्दा सहभाग आहे.

बेकायदेशीर बळकावलेल्या आदिवासींच्या शेतजमीन परत द्या व भूमाफियांवर गुन्हे दाखल करा,दादागिरी करून तोडलेल्या घरांची  भरपाई द्यावी यासह विविध मागण्या या आदिवासी समाज बांधवांच्या आहेत.मुंबई येथे शासनाने आमच्या मागण्यांचा विचार करून योग्य न्याय आम्हाला न दिल्यास मुंबईच्या आझाद मैदानात आम्ही सर्व शेतकरी उपोषण तर काही मंत्रालय समोर आत्मदहन करणार असल्याचं इशारा बेबीताई हिलम या पीडित शेतकरी आदिवासी महिलेने दिला आहे.

टॅग्स :Bhiwandiभिवंडी