शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
2
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
3
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
4
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
5
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
6
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
7
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
8
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
9
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
10
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
11
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
12
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
13
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
14
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
15
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
16
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
17
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
18
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा
19
संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का
20
'सोन्याची आहे की चंद्रावरून आणलीत?'; प्राडाच्या सेफ्टी पिनचा सोशल मीडियावर धुमाकूळ! किंमत किती?

इगतपुरीतील आदिवासी शेतकऱ्यांचा अन्याय विरोधात मंत्रालयावर मोर्चा

By नितीन पंडित | Updated: December 7, 2023 19:25 IST

न्याय न मिळाल्यास आत्मदाहन करण्याचा दिला इशारा.

नितीन पंडित, लोकमत न्यूज नेटवर्क, भिवंडी : इगतपुरी तालुक्यातील भावली, चिंचले, आवळखेड सह काही आदिवासी गावातील शेतजमिनी काही दलालांनी विक्री करून आदिवासी शेतकऱ्यांच्या शेतजमीन बेकायदेशीर बळकावल्या आहेत.

शेतजमीन परत मिळाव्यात म्हणून गेल्या २०११ पासून इगतपुरी तालुक्यातील पीडित आदिवासी शेतकरी बांधव भूमाफियांवर व दलालांवर कारवाई करावी यासाठी शासन दरबारी न्याय मागत आहेत. परंतु शासना कडून कोणतीही दखल घेतली जात नसल्याने इगतपुरी तालुक्यातील शेकडो आदिवासी शेतकरी आपल्याला न्याय हक्का साठी व फसवणूक करून दलालांसह धनदांडग्यांनी लाटलेल्या जमिनी परत मिळाव्यात व फसवणूक करणाऱ्या समाज कंटकां वर कारवाई व्हावी या मागणीसाठी आदिवासी शेतकऱ्यांचा पायी मोर्चा मुंबई च्या दिशेने निघाला आहे. गुरुवारी दुपारी हे मोर्चेकरी भिवंडी तालुक्यातील सोनाळे या ठिकाणी विसाव्यास थांबले होते.या मध्ये असंख्य स्त्री पुरुष वृध्द व लहान मुलांचा सुध्दा सहभाग आहे.

बेकायदेशीर बळकावलेल्या आदिवासींच्या शेतजमीन परत द्या व भूमाफियांवर गुन्हे दाखल करा,दादागिरी करून तोडलेल्या घरांची  भरपाई द्यावी यासह विविध मागण्या या आदिवासी समाज बांधवांच्या आहेत.मुंबई येथे शासनाने आमच्या मागण्यांचा विचार करून योग्य न्याय आम्हाला न दिल्यास मुंबईच्या आझाद मैदानात आम्ही सर्व शेतकरी उपोषण तर काही मंत्रालय समोर आत्मदहन करणार असल्याचं इशारा बेबीताई हिलम या पीडित शेतकरी आदिवासी महिलेने दिला आहे.

टॅग्स :Bhiwandiभिवंडी