शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
2
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
3
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
4
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
5
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
6
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
7
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
8
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
9
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
10
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
11
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
12
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
13
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
14
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
15
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
16
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
17
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
18
"५ सेकंद सर्व थांबले, हिरवी लाईट सुरु झाली अन्..."; रमेश विश्वासकुमारने सांगितले टेकऑफ नंतर काय घडलं
19
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?
20
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख

वायफायने जोडण्यासोबतच उत्तम नेटवर्क सेवा पुरवणे शक्य, दूरसंचार सल्लागार समितिची बैठक संपन्न 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2018 20:20 IST

नेवाळी ते श्री मलंगगड पट्ट्यात बीएसएनएलने हॉटस्पॉट सुविधा वितरीत केल्यास ही गावे वायफायने जोडण्यासोबतच उत्तम नेटवर्क सेवा पुरवणो शक्य आहे, त्यासाठी तातडीने पावले उचलण्याच्या सूचना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी बीएसएनएलचे व्यवस्थापकीय संचालक सोलंकी यांना शुक्र वारी केल्या. याला सकारात्मक प्रतिसाद देत यावर लवकरच कार्यवाही करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

कल्याण : नेवाळी ते श्री मलंगगड पट्ट्यात बीएसएनएलने हॉटस्पॉट सुविधा वितरीत केल्यास ही गावे वायफायने जोडण्यासोबतच उत्तम नेटवर्क सेवा पुरवणो शक्य आहे, त्यासाठी तातडीने पावले उचलण्याच्या सूचना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी बीएसएनएलचे व्यवस्थापकीय संचालक सोलंकी यांना शुक्र वारी केल्या. याला सकारात्मक प्रतिसाद देत यावर लवकरच कार्यवाही करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

बीएसएनएलचे भारत जोडो अभियान प्रत्येक गावखेड्यापर्यंत पोहोचणो आवश्यक असून त्यासाठी नेवाळी, श्री मलंगगड, शहापूर, मुरबाड, जव्हार आदी भागात बीएसएनएलने टॉवर उभारण्याची आवश्यकता खा. डॉ. शिंदे यांनी प्रतिपादित केली. मात्न, अनेक तांत्रिक अडचणींमुळे ते शक्य नसल्याचे अधिकार्यांनी सांगितल्यावर त्यावर हॉटस्पॉट सुविधा पुरवण्याचा तोडगा डॉ. शिंदे यांनी सुचवला.

बीएसएनएलच्या कामांचा आढावा आणि पुढील वाटचाल यासाठी दूरसंचार सल्लागार समतिीची बैठक पालघरचे खासदार चिंतामण वनगा यांच्या अध्यक्षतेखाली कल्याण येथील बीएसएनएल निगम कार्यालयात पार पडली. यावेळी खासदार  शिंदे, कपिल पाटील, आमदार बालाजी किणीकर, बीएसएनएलचे उपमहाव्यवस्थापक श्री. कुलकर्णी, उपमहाव्यवस्थापक ठाकरे व  भाटीया आदी अधिकारी उपस्थित होते. बीएसएनएलच्या कूर्मगतीने सुरू असलेल्या कारभारावर यावेळी सर्व सल्लागार समतिी सदस्यांनी ताशेरे ओढले. 2014 पासून माया घरातील बीएसएनएलचा लँडलाइन बंद असल्याचे सांगत बैठकीचे अध्यक्ष खा. चिंतामण वनगा यांनी बीएसएनएलला घराचा आहेर दिला.

शहरी भागासोबतच ग्रामीण भागात देखील बीएसएनएलची सेवा डबघाईला आली असून याचा फायदा इतर प्रतिस्पर्धी कंपन्या उचलण्याची भीती यावेळी खा. डॉ. शिंदे यांनी व्यक्त केली. यावेळी कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, कल्याण डोंबिवलीचे महापौर राजेंद्र देवळेकर, शिवसेना गटनेता रमेश जाधव, डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे, नगरसेवक दीपेश म्हात्ने, निखील वाळेकर, दशरथ घाडीगावकर, महिला संघटक कविता गावंड आदी उपस्थित होते.       

मलंगगड भागामध्ये  2007 साली बीएसएनएलने लाइन टाकण्यास सुरु वात केली होती. मात्न, खर्च वाढल्यामुळे 2009 मध्ये हे काम बंद करण्यात आले. याशिवाय अंबरनाथ येथे स्वत:ची जागा असून देखील बीएसएनएलने दुसर्याच्या जागेत कार्यालय थाटले आहे आणि त्याचे महिन्याकाठी ? लाख रु पये भाडे देखील बीएसएनएल भरते आहे बीएसएनएलचा असा भोंगळ कारभार सर्वच ठिकाणी सुरू असल्याची बाब खा. डॉ. शिंदे यांनी बैठकीत मांडली. सर्वच सरकारी कार्यालये, पोस्ट ऑफिसेस तसेच, बँकांमध्ये बीएसएनएलचे नेटवर्क वापरण्यात येत असून नेटवर्क धीम्या गतीने सुरु  असण्याचा मनस्ताप विद्यार्थी, महिला, नोकरदार आणि वयोवृद्ध अशा सर्वच स्तरातील नागरिकांना विनाकारण सोसावा लागत असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

टॅग्स :WiFiवायफायthaneठाणे