शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
2
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
3
"मला ही भूमिका साकारायची...", आमिर खानने दिली 'महाभारत' प्रोजेक्टची हिंट, सुरु करणार काम
4
मुंबईच्या हॉटेलमध्ये प्रियकराची हत्या, पत्नीला केला मेसेज...; राजस्थानात महिलेला अटक
5
एकनाथ शिंदेंचा एकाचवेळी काँग्रेस, शरद पवार गटाला धक्का; पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेनेत
6
Operation Sindoor Live Updates: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर
7
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
8
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
9
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
10
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!
11
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
12
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
13
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
14
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
15
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! भारताचा सुस्पष्ट संदेश; आता पाकिस्तानने चूक केल्यास...
16
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
17
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
18
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
19
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  

भिवंडी : लग्नपत्रिका वाटण्यास गेलेल्या भावांचा अपघाती मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2017 18:03 IST

भावाच्या लग्नाच्या पत्रिका वाटण्यास गेलेल्या भावांचा घरी परतताना अपघाती मृत्यू झाला.

भिवंडी- भावाच्या लग्नाच्या पत्रिका वाटण्यास गेलेल्या भावांचा घरी परतताना अपघाती मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना शुक्रवारी (18 नोव्हेंबर) रोजी बोरपाडा गावाच्या हद्दीत घडली. शाहरूख रजाक शेख(२५) व बाबा मेहबूब शेख(१८) अशी  मृतांची नावं आहेत.

हे दोघं बाईकवरुन त्यांच्या भावाची लग्नपत्रिका वाटण्यासाठी  तालुक्यातील म्हापोली येथे गेले होते. संध्याकाळच्या सुमारास घरी परतत असताना बोरपाडा गावाच्या हद्दीत भिवंडीकडून वाडा मार्गाकडे भरधाव जाणा-या डम्परने त्यांच्या बाईकला धडक दिली. या दुर्घटनेत दोघांना गंभीर दुखापत झाली व त्यांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात मकबुल खान गुलाम मोहम्मद शेख यांनी डम्पर चालकाविरोधात तक्रार दिली आहे. मात्र शुक्रवारपासून पळून गेलेल्या आरोपीस अद्यापपर्यंत पोलिसांनी अटक केलेली नाही.

टॅग्स :Accidentअपघात