शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

कुजबुज: सांस्कृतिक कार्यक्रमाला बनवलं राजकीय व्यासपीठ; जितेंद्र आव्हाडांना कोण सांगणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2024 05:49 IST

याच संधीचा फायदा घेत आव्हाड यांनी राजकीय भाषण सुरू केले आणि राज्यात शासनाकडून कसे काम सुरू आहे, याचा पाढा वाचला

जितेंद्र आव्हाडांना कोण सांगणार?

ठाण्यात मागील काही दिवसांत उपवन फेस्टिव्हल, मालवणी महोत्सव, घोडबंदरला महाराष्ट्र महोत्सव झाले. या महोत्सवात राजकीय नेत्यांची मांदियाळी दिसून आली. महाराष्ट्र महोत्सवाला एकाच दिवशी खा. संजय राऊत आणि आ. जितेंद्र आव्हाड यांनी हजेरी लावली. याठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम सुरू होते. याच संधीचा फायदा घेत आव्हाड यांनी राजकीय भाषण सुरू केले आणि राज्यात शासनाकडून कसे काम सुरू आहे, याचा पाढा वाचला. कदाचित हे राजकीय व्यासपीठ नसून सांस्कृतिक व्यासपीठ आहे, याचा त्यांना विसर पडला. परंतु आव्हाडांना हे कोण सांगणार, अशी कुजबुज सुरू होती.

प्रथमच काँग्रेसचे अस्तित्व जाणवले

नवी मुंबई शहर हे तसे आधी शिवसेनेचा, नंतर राष्ट्रवादीचा आणि आता भाजपचा बालेकिल्ला. १९९५ पासून महापालिकेत काँग्रेसचे १२ ते १५ नगरसेवकच निवडून येत आहेत. मात्र, गेल्या काही वर्षांपासून पक्षाची ताकद क्षीण होत चालली आहे. अशातच गेल्या आठवड्यात अख्खे शहरभर मुख्य रस्ते आणि अंतर्गत भागात काँग्रेसचे झेंडे झळकताना दिसले. निमित्त होते, युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अनिकेत म्हात्रे यांच्या पुढाकाराने काढलेल्या क्रांती मोर्चाचे. प्रथमच काँग्रेसचे झेंडे जिकडेतिकडे दिसल्याने शहरात काँग्रेसचे अस्तित्व या झेंड्याच्या माध्यमातून का होईना २५-३० वर्षांत प्रथमच दिसल्याची कुजबुज ऐकायला मिळत आहे.

 

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाड