शहरं
Join us  
Trending Stories
1
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
2
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
3
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
4
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
5
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
6
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
7
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
8
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
9
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
10
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
11
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
12
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
13
Javelin Throw Final : भारताचा गोल्डन बॉय नीरज अन् पाक ऑलिम्पिक चॅम्पियन नदीमवर भारी पडला सचिन; पण...
14
यंदा रावण नाही, सोनम रघुवंशीचा पुतळा जाळणार! इंदूरच्या नागरिकांचा वेगळाच दसरा प्लॅन; राजाच्या कुटुंबालाही आमंत्रण
15
राहुल गांधींच्या हायड्रोजन बॉम्बपूर्वी चंद्रपूरच्या 'राजुरा' मतदारसंघात खळबळ ! निवडणूक आयोगावर मत वगळण्याचे गंभीर आरोप
16
घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात दहा ठिकाणी सुरु होणार प्री-मॅरेज काउन्सिलिंग सेंटर
17
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
18
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
19
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
20
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."

कुजबुज: सांस्कृतिक कार्यक्रमाला बनवलं राजकीय व्यासपीठ; जितेंद्र आव्हाडांना कोण सांगणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2024 05:49 IST

याच संधीचा फायदा घेत आव्हाड यांनी राजकीय भाषण सुरू केले आणि राज्यात शासनाकडून कसे काम सुरू आहे, याचा पाढा वाचला

जितेंद्र आव्हाडांना कोण सांगणार?

ठाण्यात मागील काही दिवसांत उपवन फेस्टिव्हल, मालवणी महोत्सव, घोडबंदरला महाराष्ट्र महोत्सव झाले. या महोत्सवात राजकीय नेत्यांची मांदियाळी दिसून आली. महाराष्ट्र महोत्सवाला एकाच दिवशी खा. संजय राऊत आणि आ. जितेंद्र आव्हाड यांनी हजेरी लावली. याठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम सुरू होते. याच संधीचा फायदा घेत आव्हाड यांनी राजकीय भाषण सुरू केले आणि राज्यात शासनाकडून कसे काम सुरू आहे, याचा पाढा वाचला. कदाचित हे राजकीय व्यासपीठ नसून सांस्कृतिक व्यासपीठ आहे, याचा त्यांना विसर पडला. परंतु आव्हाडांना हे कोण सांगणार, अशी कुजबुज सुरू होती.

प्रथमच काँग्रेसचे अस्तित्व जाणवले

नवी मुंबई शहर हे तसे आधी शिवसेनेचा, नंतर राष्ट्रवादीचा आणि आता भाजपचा बालेकिल्ला. १९९५ पासून महापालिकेत काँग्रेसचे १२ ते १५ नगरसेवकच निवडून येत आहेत. मात्र, गेल्या काही वर्षांपासून पक्षाची ताकद क्षीण होत चालली आहे. अशातच गेल्या आठवड्यात अख्खे शहरभर मुख्य रस्ते आणि अंतर्गत भागात काँग्रेसचे झेंडे झळकताना दिसले. निमित्त होते, युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अनिकेत म्हात्रे यांच्या पुढाकाराने काढलेल्या क्रांती मोर्चाचे. प्रथमच काँग्रेसचे झेंडे जिकडेतिकडे दिसल्याने शहरात काँग्रेसचे अस्तित्व या झेंड्याच्या माध्यमातून का होईना २५-३० वर्षांत प्रथमच दिसल्याची कुजबुज ऐकायला मिळत आहे.

 

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाड