शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

भिवंडीत अवैध्य रेती उत्खनन करणारा एक बार्ज एक सक्शन पंप केला नष्ट; महसूल प्रशासनाची कारवाई

By नितीन पंडित | Updated: February 20, 2024 17:05 IST

कारवाई पथकाची चाहूल लागताच बार्ज वरील कामगारांनी पाण्यात उडी मारून ते पसार झाले.

नितीन पंडित, भिवंडी :भिवंडी व ठाणे तालुक्याच्या सीमेवरील उल्हास नदी व ठाणे खाडी पात्राता अवैध्य रेती उत्खनन सुरू असल्याच्या तक्रारी वाढल्याने ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या आदेशाने भिवंडी उपविभागीय अधिकारी अमित सानप व तहसीलदार अभिजित खोले यांच्या मार्गदर्शना खाली काल्हेर ते वेहेळे कोन येथील खाडीपात्रात भिवंडी अपर मंडळ अधिकारी अतुल नाईक व खारबाव मंडळ अधिकारी सुधाकर कामडी यांच्या नेतृत्वाखाली पथकाने केलेल्या कारवाईत खाडी पात्रता एक बार्ज व एक संकशन पंप आढळून आले.

कारवाई पथकाची चाहूल लागताच बार्ज वरील कामगारांनी  पाण्यात उडी मारून ते पसार झाले.परंतु पलायन करण्यापूर्वी त्यांनी बार्ज चा वाॅल काढल्याने त्यात पाणी शिरले व अशा परिस्थितीत बोटीच्या सहाय्याने बार्ज ओढून आणने शक्य नसल्याने तो तिथेच बुडवण्यात आला.तर सक्शन पंप बोटीच्या साहाय्याने काल्हेर बंदर येथील खाडी किनारी पाण्याबाहेर काढून त्याचा पुन्हा वापर होऊ नये म्हणून गॅस कटर च्या सहाय्याने कापून नष्ट करण्यात आला आहे.या कारवाईत एकूण १४ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला असून गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया नारापोली पोलिस ठाणे येथे सुरू असल्याची माहिती भिवंडी तहसील कार्यालयातील महसूल प्रशासनाने दिली आहे.

टॅग्स :BhiwandiभिवंडीPoliceपोलिस