शहरं
Join us  
Trending Stories
1
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
2
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
3
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
4
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
5
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
6
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
7
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
8
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
9
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
10
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
11
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
12
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
13
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
14
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
15
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
16
IND vs PAK : भारत-पाक लढाई अन् 'गन' सेलिब्रेशनचा वाद! पाकिस्तानी फलंदाजानं घेतलं धोनी-कोहलीचं नाव
17
'मोदी-पुतीन यांच्यात चर्चा नाही, नाटो प्रमुख खोटं बोलताहेत'; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं, "बोलताना जरा..."
18
सोयाबीन शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ५० हजार मदत द्या; विजय वडेट्टीवारांचे कृषिमंत्र्यांना पत्र
19
"मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे सरकारचे पंचनाम्याऐवजी राजशिष्टाचाराकडे लक्ष"; शरद पवारांनी शासनाला दिला सल्ला
20
VIDEO: पाकिस्तानच्या मंत्र्यांची 'आंतरराष्ट्रीय' फजिती, AI वर भाषण देताना अनेक उच्चार चुकले

ठाणे जिल्ह्यात सोमवारी ९६७ कोरोनाचे रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2020 03:32 IST

कल्याण-डोंबिवलीत २५० रुग्ण आढळले आहेत. या शहरात आता २४ हजार ६७० बाधित झाले असून सहा जणांचा मृत्यू झाल्याने मृत्यूची संख्या ५०३ झाली आहे.

ठाणे : जिल्ह्यात सोमवारी कोरोनाचे ९६७ रुग्ण नव्याने आढळल्याने रुग्णसंख्या एक लाख सात हजार ५३३ झाली आहे. तर, ३७ जणांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा तीन हजार ७५ वर पोहोचला असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.सोमवारी १९३ नवे रुग्ण सापडल्यामुळे बाधितांची संख्या २३ हजार ४८८ झाली आहे. कल्याण-डोंबिवलीत २५० रुग्ण आढळले आहेत. या शहरात आता २४ हजार ६७० बाधित झाले असून सहा जणांचा मृत्यू झाल्याने मृत्यूची संख्या ५०३ झाली आहे.नवी मुंबईत २४० रुग्णांची नोंद झाली आहे. उल्हासनगरला ३८ रुग्ण आढळले असून चार जणांचा मृत्यू झाला आहे. भिवंडी महापालिका क्षेत्रात सोमवारी फक्त चार रुग्ण सापडले आहेत. अंबरनाथ शहरात २१ रुग्ण नव्याने आढळले असून दोन मृत्यू झाले आहेत. बदलापूरमध्ये ५५ रुग्ण वाढले. यामुळे बाधित रुग्ण तीन हजार ४८४ झाले आहेत.>रायगडमध्ये१८५ नवे रु ग्णअलिबाग : रायगड जिल्ह्यात सोमवारी १८५ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे बाधित रुग्णांची संख्या २० हजार ९२५ वर पोहोचली आहे. १७ हजार ५२८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल महानगरपालिका क्षेत्रात ७२, पनवेल ग्रामीणमध्ये२० रुग्ण सापडले आहेत. पनवेल महानगरपालिका १७७, पनवेल ग्रामीण ३३, उरण १३, खालापूर १७, कर्जत १०, पेण १७, अलिबाग २२, असे एकूण ३३८ रुग्ण उपचारानंतर बरे होऊन आपल्या घरी गेले आहेत.>वसई-विरारमध्ये११६ रुग्ण कोरोनामुक्तवसई : वसई-विरार शहरात सोमवारी ११६ रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळविले. यामुळे ११ हजार ९६२ रुग्णांनी आजवर कोरोनावर मात केली आहे. दरम्यान, दिवसभरात ६९ नवीन रुग्ण आढळून आले आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या