शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमादरम्यान झाला गोळीबार  
3
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
4
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
5
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
6
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
7
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
8
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 
9
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
10
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
11
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
12
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
13
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
14
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
15
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
16
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
17
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
18
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
19
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
20
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता

नाईकांच्या जनता दरबारात ६०० तक्रारी; दिलेला शब्द पाळण्यासाठी दरबार : गणेश नाईक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2025 08:32 IST

महायुतीच्या नात्याने तिन्ही पक्ष जनतेचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करीत आहेत, त्यासाठीच हा जनता दरबार घेतला, असे नाईक यांनी स्पष्ट केले. 

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : वनमंत्री गणेश नाईक यांच्या ठाणे शहरातील जनता दरबारावरून शिंदेसेना विरुद्ध भाजप, असा वाद रंगला आहे. सोमवारी झालेल्या पहिल्याच जनता दरबारात ६०० हून अधिक नागरिकांनी व्यथा मांडल्या. पहिल्याच जनता दरबाराला मिळालेल्या मोठ्या प्रतिसादानंतर नाईक यांनी, आपला जनता दरबार जनतेला दिलेला शब्द पाळण्यासाठी आहे, अशी प्रतिक्रिया दिली. महायुतीच्या नात्याने तिन्ही पक्ष जनतेचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करीत आहेत, त्यासाठीच हा जनता दरबार घेतला, असे नाईक यांनी स्पष्ट केले. 

नाईक म्हणाले,  मी १९९५ मध्ये मंत्री झालो, तेव्हापासून जनता दरबार घेतो. आपली गाऱ्हाणी घेऊन सर्वच नागरिक मंत्रालयात येऊ शकत नाहीत. त्यामुळेच  जनता दरबार घेतला, असे नाईक म्हणाले.  जनता दरबारात निवेदने स्वीकारली जातील आणि १५ दिवसांत त्यावर काय कार्यवाही झाली, याचा आढावा पुढच्या जनता दरबारात घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

प्रताप सरनाईकांनीही जनता दरबार घ्यावापालघरमध्ये परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी जनता दरबार घेणार असल्याचे जाहीर केले आहे, याबद्दल नाईक यांना विचारले असता, ते म्हणाले, प्रत्येक मंत्र्याने प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात जाऊन जनतेच्या समस्या समजून घेतल्या, तर त्या सुटतील.

स्वबळावर महापालिका निवडणूक लढायला आवडेल; पण...  ठाणे पालिकेवर भाजपचा झेंडा फडकला पाहिजे, अशी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची इच्छा आहे, असे माजी खा. संजीव नाईक यांनी सांगिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. आता वनमंत्री नाईक यांनीही, मला स्वबळावर निवडणूक लढायला आवडते; पण पक्षाने निर्णय घेतला तर एकत्र लढू, असे म्हटले आहे. त्यांच्या या विधानाचीही चर्चा सुरू आहे.

टॅग्स :Ganesh Naikगणेश नाईक