शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
2
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
3
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
4
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
5
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
6
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
7
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
8
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
9
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
10
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
11
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
12
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
13
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
14
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
15
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
16
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
17
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
18
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
19
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
20
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक

मीरा भाईंदर शहराचा ५१६ कोटींचा पाणी वितरण प्रकल्प केंद्राच्या योजनेतून 

By धीरज परब | Updated: October 11, 2022 13:37 IST

मीरा भाईंदर शहराला सूर्या धरण येथून २१८ दशलक्ष लिटर पाणी मिळणार

लोकमत न्यूज नेटवर्क 

मीरारोड - मीरा भाईंदर शहरासाठी सूर्या योजनेतून पाणी आल्या नंतर त्याच्या ५१६ कोटींच्या शहरांतर्गत वितरण योजनेचे काम केंद्र शासनाच्या अमृत योजनेतून राबवण्यात येणार आहे . केंद्र व राज्य शासनाच्या संबंधित विभागाची मंत्रालयात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आमदार गीता जैन यांनी दिली आहे . 

मीरा भाईंदर शहराला सूर्या धरण येथून २१८ दशलक्ष लिटर पाणी मिळणार असून एमएमआरडीए सूर्या योजने अंतर्गत सदर पाणी पुरवठा चेणे पर्यंत आणून देणार आहे . मात्र तेथून शहरात पाणी पुरवठा करण्यासाठी वितरण व्यवस्था उभारणे आवश्यक आहे . जलवाहिन्या , साठवण टाक्या आदींच्या कामासाठी महापालिकेने प्रकल्प अहवाल तयार केला . 

परंतु इतका मोठा खर्च करण्यास महापालिका सक्षम नसल्याने शासनाच्या महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियाना अंतर्गत निधी मिळावा यासाठी आ . गीता जैन यांनी शासना कडे पाठपुरावा चालवला होता . त्या बाबत मंत्रालयात बैठक झाल्या होत्या व अखेर राज्य शासनाने त्यास मंजुरी दिली होती .

शासनाने सदर प्रकल्प केंद्र सरकारच्या अमृत योजनेत समाविष्ट करण्यासाठी प्रस्तावित केले . त्या संदर्भात सोमवारी मंत्रालयात झालेल्या बैठकीत मीरा भाईंदरच्या पाणी वितरण योजनेला केंद्राच्या अमृत योजेतून पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला . यामुळे महापालिकेचा पैसे वाचणार असून योजना पूर्ण होताच नागरिकांना पाणी टंचाई पासून सुटका मिळणार असल्याचे आमदार गीता जैन यांनी सांगितले . 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदर