शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार याद्यांचा घोळ कायम, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्याच नावे २ व्होटर कार्ड; तेजस्वी यादव यांनी केली पोलखोल
2
ना अमेरिकन F-35, ना रशियन Su-57...; या मित्र देशाकडून लढाऊ विमाने खरेदी करून आणखी ताकद वाढवणार भारत! IAF ची मोठी मागणी
3
FD-RD सर्व विसराल; हा आहे LIC चा ‘तरुण’ प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल The End
4
आजचे राशीभविष्य, ११ ऑगस्ट २०२५: विविध लाभ, मान-सन्मानाचा दिवस; संयम राखा, शांत राहा
5
नेत्यांना घेऊन जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचे आपत्कालीन लँडिंग; खासदार म्हणाले - आम्ही थोडक्यात बचावलो!
6
मंगळवारी श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: ६ राशींना कल्याण काळ, अनपेक्षित लाभ; आर्थिक भरभराट!
7
१८७७ गावांमध्ये पूर, घराघरांत शिरलं पाणी, ६ लाख बाधित; 'या' राज्यात पावसाचा कहर सुरूच!
8
श्रावण संकष्ट चतुर्थी: यशोदामातेने केले होते व्रत, इच्छा होतील पूर्ण; यंदा विशेष अंगारक योग
9
भारत जगात सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था; ट्रम्प यांच्या 'डेड इकॉनॉमी'ला अप्रत्यक्ष उत्तर
10
शरद पवारांनी निवडणूक आयोग-पोलिसांकडे तक्रार का केली नाही? : फडणवीस
11
गरज पडल्यास कबुतरखान्यासाठी शस्त्र उचलणार; जैन मुनी नीलेशचंद्र विजय यांच्या वक्तव्याने नवा वाद
12
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
13
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
14
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
15
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
16
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
17
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
18
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
19
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
20
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं

मीरा भाईंदर शहराचा ५१६ कोटींचा पाणी वितरण प्रकल्प केंद्राच्या योजनेतून 

By धीरज परब | Updated: October 11, 2022 13:37 IST

मीरा भाईंदर शहराला सूर्या धरण येथून २१८ दशलक्ष लिटर पाणी मिळणार

लोकमत न्यूज नेटवर्क 

मीरारोड - मीरा भाईंदर शहरासाठी सूर्या योजनेतून पाणी आल्या नंतर त्याच्या ५१६ कोटींच्या शहरांतर्गत वितरण योजनेचे काम केंद्र शासनाच्या अमृत योजनेतून राबवण्यात येणार आहे . केंद्र व राज्य शासनाच्या संबंधित विभागाची मंत्रालयात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आमदार गीता जैन यांनी दिली आहे . 

मीरा भाईंदर शहराला सूर्या धरण येथून २१८ दशलक्ष लिटर पाणी मिळणार असून एमएमआरडीए सूर्या योजने अंतर्गत सदर पाणी पुरवठा चेणे पर्यंत आणून देणार आहे . मात्र तेथून शहरात पाणी पुरवठा करण्यासाठी वितरण व्यवस्था उभारणे आवश्यक आहे . जलवाहिन्या , साठवण टाक्या आदींच्या कामासाठी महापालिकेने प्रकल्प अहवाल तयार केला . 

परंतु इतका मोठा खर्च करण्यास महापालिका सक्षम नसल्याने शासनाच्या महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियाना अंतर्गत निधी मिळावा यासाठी आ . गीता जैन यांनी शासना कडे पाठपुरावा चालवला होता . त्या बाबत मंत्रालयात बैठक झाल्या होत्या व अखेर राज्य शासनाने त्यास मंजुरी दिली होती .

शासनाने सदर प्रकल्प केंद्र सरकारच्या अमृत योजनेत समाविष्ट करण्यासाठी प्रस्तावित केले . त्या संदर्भात सोमवारी मंत्रालयात झालेल्या बैठकीत मीरा भाईंदरच्या पाणी वितरण योजनेला केंद्राच्या अमृत योजेतून पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला . यामुळे महापालिकेचा पैसे वाचणार असून योजना पूर्ण होताच नागरिकांना पाणी टंचाई पासून सुटका मिळणार असल्याचे आमदार गीता जैन यांनी सांगितले . 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदर