शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
3
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
4
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
5
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
6
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
7
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
10
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
11
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
12
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
13
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
14
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
15
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
16
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
17
बुलढाण्यातील संतापजनक घटना! सासरच्यांनी इतकं छळलं की, २१ वर्षाच्या गर्भवती नवविवाहितेने...; पोलिसांना पतीला कुठे पकडले?
18
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
19
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
20
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
Daily Top 2Weekly Top 5

भाजी विक्रेत्याच्या कुटुंबीयांना महावितरणतर्फे 50 हजारांची आर्थिक मदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2017 15:52 IST

विजेची तार अंगावर पडून मृत्यूमखी पडलेला भाजीविक्रेता जितेंद्र तिवारीच्या कुटुंबियांना महावितरणतर्फे 50 हजारांची प्रथमिक आर्थिक मदत करण्यात आली. 

कल्याण दि.11 - विजेची तार अंगावर पडून मृत्यूमखी पडलेला भाजीविक्रेता जितेंद्र तिवारीच्या कुटुंबियांना महावितरणतर्फे 50 हजारांची प्रथमिक आर्थिक मदत करण्यात आली. काही दिवसांपूर्वी झालेल्या या दुर्घटनेत 80 टक्के भाजलेल्या तिवारी यांचा 2 दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता. घरातील मुख्य कमवता व्यक्ती गेल्याने तिवारी कुटुंबीयांपुढे उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला होता. कल्याण जिल्हा भाजपा सरचिटणीस शिवाजी आव्हाड यांनी थेट उर्जामंत्र्यांशी बोलून या कुटुंबाला महावितरणकडून प्राथमिक आर्थिक मदत मिळवून दिली.आज तिवारी कुटुंबीयांना महावितरणतर्फे तातडीची मदत म्हणून 20 हजार आणि अधिकाऱ्यांनी वर्गणी काढून गोळा केलेले 30 हजार असे 50 हजार रुपये देण्यात आले. यावेळी भाजपा सरचिटणीस शिवाजी आव्हाड, उपमहापौर मोरेश्वर भोईर, नगरसेवक रमाकांत पाटील, नगरसेविका सुनीता खंडागळे, भाजप पदाधिकारी चंद्रकांत पाटील यांच्यासह महावितरणचे कार्यकारी अभियंता आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. तसेच या कुटुंबाला लवकरात लवकर आवश्यक ती आर्थिक मदत आणि तिवारी यांच्या पत्नीला महावितरणमध्ये नोकरी देण्याबाबतची कार्यवाही केली जाणार असल्याचे आव्हाड यांनी सांगितले.