शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

भाजी विक्रेत्याच्या कुटुंबीयांना महावितरणतर्फे 50 हजारांची आर्थिक मदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2017 15:52 IST

विजेची तार अंगावर पडून मृत्यूमखी पडलेला भाजीविक्रेता जितेंद्र तिवारीच्या कुटुंबियांना महावितरणतर्फे 50 हजारांची प्रथमिक आर्थिक मदत करण्यात आली. 

कल्याण दि.11 - विजेची तार अंगावर पडून मृत्यूमखी पडलेला भाजीविक्रेता जितेंद्र तिवारीच्या कुटुंबियांना महावितरणतर्फे 50 हजारांची प्रथमिक आर्थिक मदत करण्यात आली. काही दिवसांपूर्वी झालेल्या या दुर्घटनेत 80 टक्के भाजलेल्या तिवारी यांचा 2 दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता. घरातील मुख्य कमवता व्यक्ती गेल्याने तिवारी कुटुंबीयांपुढे उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला होता. कल्याण जिल्हा भाजपा सरचिटणीस शिवाजी आव्हाड यांनी थेट उर्जामंत्र्यांशी बोलून या कुटुंबाला महावितरणकडून प्राथमिक आर्थिक मदत मिळवून दिली.आज तिवारी कुटुंबीयांना महावितरणतर्फे तातडीची मदत म्हणून 20 हजार आणि अधिकाऱ्यांनी वर्गणी काढून गोळा केलेले 30 हजार असे 50 हजार रुपये देण्यात आले. यावेळी भाजपा सरचिटणीस शिवाजी आव्हाड, उपमहापौर मोरेश्वर भोईर, नगरसेवक रमाकांत पाटील, नगरसेविका सुनीता खंडागळे, भाजप पदाधिकारी चंद्रकांत पाटील यांच्यासह महावितरणचे कार्यकारी अभियंता आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. तसेच या कुटुंबाला लवकरात लवकर आवश्यक ती आर्थिक मदत आणि तिवारी यांच्या पत्नीला महावितरणमध्ये नोकरी देण्याबाबतची कार्यवाही केली जाणार असल्याचे आव्हाड यांनी सांगितले.