शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

छाननीत ४७ उमेदवार ठरले अपात्र

By admin | Updated: October 16, 2015 02:03 IST

बुधवारी रात्री उशिरापर्यंत चाललेल्या छाननी प्रक्रियेत ४७ उमेदवारांचे अर्ज बाद झाल्याने ते निवडणूकलढविण्यास अपात्र ठरले आहेत.

कल्याण : बुधवारी रात्री उशिरापर्यंत चाललेल्या छाननी प्रक्रियेत ४७ उमेदवारांचे अर्ज बाद झाल्याने ते निवडणूकलढविण्यास अपात्र ठरले आहेत. या छाननी प्रक्रियेत शिवसेना-भाजपासह, काँग्रेसच्या उमेदवारांना फटका बसला आहे. आता रिंगणात ९७८ उमेदवार राहिले असून शुक्रवारी कोण माघार घेतो, यावर लढतीचे अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे. केडीएमसीच्या निवडणुकीत १०२५ उमेदवारांनी एकूण १११० अर्ज दाखल केले होते. (प्रतिनिधी)>> रात्री उशिरापर्यंत चाललेल्या या छाननी प्रक्रियेत १२ निवडणूक विभागांमध्ये ४७ उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले आहेत. बहुतांश अर्ज जातपडताळणी समितीकडे सादर केलेल्या अर्जांची पोच नसणे, अर्जावर सूचक आणि अनुमोदक यांच्या स्वाक्षऱ्या नसणे, प्रतिज्ञापत्र साक्षांकित न करणे, सूचक आणि अनुमोदक यांची स्वाक्षरी खरी नसणे, याबाबत फेटाळण्यात आले आहेत. १२ निवडणूक विभागांचा आढावा घेता विभाग १ मध्ये ४, २- ४, ३- १, ४- ६, ५- ७, ६- २, ७- ५, ८- १, ९- ७, १०- २, ११- ०, १२- ७ उमेदवारांचे अर्ज अवैध ठरविण्यात आले आहेत.प्रभाग क्रमांक ४६ कांचनगावच्या शिवसेनेच्या उमेदवार किरण मोंडकर, भाजपाचे प्रभाग क्रमांक ५६ गावदेवी मंदिरचे उमेदवार जयवंत म्हात्रे यांचे अर्ज बाद ठरले आहेत. त्याचप्रमाणे अनधिकृत बांधकाम प्रकरणात निलंबित झालेले परंतु प्रभाग क्रमांक ४२ लोकधारामध्ये उमेदवारी दाखल केलेल्या काँग्रेसच्या सचिन पोटे यांचाही अर्ज अवैध ठरविला आहे.