शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे ४१६ रुग्ण सापडले; ९ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 19:58 IST

Corona News thane : उल्हासनगरत १४ बाधीत सापडले असून एकही मृत्यू नाही. आतापर्यंत बाधीत ११ हजार २८२ झाले असून ३५७ मृत्यू संख्या आहे. भिवंडीला सात बधीत आढळून आले असून मृत्यूची नोंद नाही.

लोकमत न्यूज नेटवर्क 

ठाणे : जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत गुरुवारी ४१६ रुग्णांची वाढ झाली असून  नऊ जणांच्या मृत्यूची नोंद आहे. जिल्ह्यात आतापर्यंत दोन लाख ४० हजार ६१९ रुग्ण नोंदल्या गेले आहेत. तर, मृतांची संख्या पाच हजार ९१० झाली आहे. 

     ठाणे शहरातून आज ९६ रुग्णांची नोंद झाली असता आता या शहरात ५४ हजार ६७१ बाधीत रुग्ण नोंदले आहेत. तर, तीन मृत्यू झाल्याने येथील  मृतांची संख्या एक हजार २९७  झाली आहे. कल्याण - डोंबिवलीत ११८ रुग्णांची वाढ झाली असून एकाचा मृत्यू आहे. या शहरात ५५ हजार ८६७ बाधीत झाले असून एक हजार ९४ मृत्यूची नोंद झाली आहे.

     उल्हासनगरत १४ बाधीत सापडले असून एकही मृत्यू नाही. आतापर्यंत बाधीत ११ हजार २८२ झाले असून ३५७ मृत्यू संख्या आहे. भिवंडीला सात बधीत आढळून आले असून मृत्यूची नोंद नाही. आता बाधीत सहा हजार ४२१ असून मृतांची संख्या ३५१ आहे. मीरा भाईंदरमध्ये आज ४४ रुग्णांची, तर एका मृताची नोंद आहे. या शहरात आता बाधितांची २५ हजार २१२ झाली असून मृतांची संख्या ७८१ आहे. 

     अंबरनाथमध्ये १२ रुग्णांची वाढ असून एकही मृत्यू नाही. आता बाधितांची संख्या आठ हजार १९७ असून मृत्यू २९९ नोंदले आहेत. बदलापूरला १३ रुग्णांची नोंद झाल्यामुळे एकूण बाधीत आठ हजार ७३६ झाले आहेत.या शहरात आज एक मृत्यू असून ११४ मृत्यूची नोंद झाली  आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण क्षेत्रात २० रुग्णांची नोंद असून एका मृत्यूची नोंद आहे. या परिसरात आता बाधीत १८ हजार ६८९ आणि मृत्यू ५७८ आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस