शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

ठाणे जिल्ह्यात शनिवारी कोरोनाचे ३७३ रुग्ण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2021 03:14 IST

ठाणे परिसरात १०० रुग्ण आढळले आहेत. या शहरात आता ५७ हजार २५९ बाधित झाले आहेत. अवघे दोन मृत्यू झाल्यामुळे मृतांची संख्या एक हजार ३४० झाली.

ठाणे : जिल्ह्यात शनिवारी कोरोनाचे ३७३ रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यात आता दोन लाख ४९ हजार १८२ रुग्णसंख्या झाली आहे. ठाण्यात दोन आणि नवी मुंबईत एक असे एकूण जिल्ह्यात फक्त तीन मृत्यू झाले आहेत. अन्य शहरांत कोठेही मृत्यू झालेला नाही. आता जिल्ह्यातील मृतांची संख्या सहा हजार ५२ झाली आहे.ठाणे परिसरात १०० रुग्ण आढळले आहेत. या शहरात आता ५७ हजार २५९ बाधित झाले आहेत. अवघे दोन मृत्यू झाल्यामुळे मृतांची संख्या एक हजार ३४० झाली. कल्याण-डोंबिवलीत १०६ रुग्णांची वाढ झाली. या शहरात ५९ हजार ६६ बाधित झाले असून, एक हजार ११८ मृत्यू कायम आहेत.उल्हासनगरला ११ बाधित सापडले असून, एकही मृत्यू नाही. भिवंडीला चार रुग्ण आढळल्याने आता बाधित सहा हजार ६६१ झाले असून, मृतांची संख्या ३५२ झाली आहे. मीरा-भाईंदरमध्ये २८ रुग्णांची नोंद झाली आहे. अंबरनाथमध्ये १३ रुग्णांची नव्याने वाढ झाली असून, बाधितांची संख्या आठ हजार ४५९ झाली असून, ३०९ मृत्यू कायम आहेत. बदलापूरला २१ रुग्णांची नोंद झाल्यामुळे येथे नऊ हजार १३६ बाधित झाले, मृत्यूंची संख्या १२० झाली आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सहा रुग्णांची नोंद झाली असून, एकही मृत्यू नाही. आता बाधित १८ हजार ९७८ झाले असून, मृत्यू ५८३ नोंदले आहेत.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणे