शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

ठाणे जिल्हयाची कोरोनामुक्तीकडे वाटचाल ३४७ रुग्ण नव्याने दाखल तर सात जणांचा मृत्यु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 20:37 IST

विशेष म्हणजे भिवंडी, मीरा भार्इंदर, अंबरनाथ, बदलापूर आणि ठाणे ग्रामीण भागात सोमवारी एकाही मृत्युची नोंद न झाल्याने आरोग्य विभागामध्ये समाधान व्यक्त होत आहे.

ठळक मुद्दे जिल्ह्यात आता दोन लाख ३६ हजार ५५६ बाधितांची तर पाच हजार ८२३ मृत्युची नोंद

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : जिल्हयात रविवारच्या तुलनेत सोमवारी कोरोना बाधितांची संख्या मोठया प्रमाणात घटली आहे. जिल्हाभर ३४७ रु ग्णांची तर सात जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे जिल्ह्यात आता दोन लाख ३६ हजार ५५६ बाधितांची तर पाच हजार ८२३ मृत्युची नोंद झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.जिल्ह्यातील ठाणे महानगरपालिकेच्या क्षेत्रात १०२ बाधितांची तर दोघांच्या मृत्युची नोंद झाली. त्यामुळे बाधितांची संख्या ५३ हजार ५२७ तर एक हजार २७३ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात ६२ रु ग्णांची तसेच एकाच्या मृत्यूची नोंद झाली. कल्याण डोंबिवलीत ८७ बाधित झाले असून एकाच्या मृत्यूची नोंद झाली. मीरा भार्इंदरमध्ये २८ रु ग्ण नव्याने दाखल झाले. भिवंडी महापालिका क्षेत्रात तर अवघ्या एका रूग्णाची नोंद झाली. उल्हासनगरमध्ये आठरु ग्णांची नोंद झाली असून एकाचा मृत्यु ओढवला आहे. अंबरनाथमध्येही अवघे सहा रुग्ण बाधित झाले. तर बदलापूरमध्ये २८ रु ग्णांची नोंद झाली. तसेच, ठाणे ग्रामीण भागात दहा रु ग्णांची नोंद झाल्यामुळे याठिकाणी बाधितांची संख्या १८ हजार ४७७ इतकी झाली आहे. विशेष म्हणजे भिवंडी, मीरा भार्इंदर, अंबरनाथ, बदलापूर आणि ठाणे ग्रामीण भागात सोमवारी एकाही मृत्युची नोंद न झाल्याने आरोग्य विभागामध्ये समाधान व्यक्त होत आहे. 

टॅग्स :thaneठाणेHealthआरोग्यCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस