शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

ठाणे जिल्ह्यात ३३३ रुग्ण शनिवारी आढळले; सात जणांचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2021 20:33 IST

उल्हासनगरला २० रुग्ण आढळले असून मृत्यू नाही. आता या शहरात ११ हजार ३७४ बाधीत असून मृत्यू संख्या ३६१ आहे. भिवंडीला चार रुग्ण सापडला असून एकही मृत्यू नाही.

ठाणे : जिल्ह्यात कोरोनाचे ३३३ रुग्ण शनिवारी आढळून आले असून सात जण दगावले आहेत. आता जिल्ह्यात एकूण रुग्ण संख्या दोन लाख ४३ हजार ८७१ झाली असून पाच हजार ९७४ मृतांची संख्या आहे. ठाणे शहरात १०३ रुग्ण सापडले आहेत. या शहरात आतापर्यंत ५५ हजार ६४८ रुग्ण नोंदले असून आज एकही मृत्यू नाही. त्यामुळे मृतांची संख्या एक हजार ३१० कायम आहे. कल्याण - डोंबिवलीत ८५ रुग्ण आढळून आले असून दोघांचा मृत्यू आहे. या शहरात आता ५७ हजार ६५० बाधीत असून एक हजार १०६ मृत्यू झाले आहेत.        उल्हासनगरला २० रुग्ण आढळले असून मृत्यू नाही. आता या शहरात ११ हजार ३७४ बाधीत असून मृत्यू संख्या ३६१ आहे. भिवंडीला चार रुग्ण सापडला असून एकही मृत्यू नाही. येथे सहा हजार ६११ बाधितांची तर, ३५२ मृतांची नोंद आहे. मीरा भाईंदरला २४ रुग्ण सापडले असून एकही मृत्यू नाही. या शहरात आता २५ हजार ४६९ बाधितांसह ७८३ मृतांची संख्या आहे. अंबरनाथ शहरात सात रुग्ण सापडले आहे. तर, दोन मृत्यू आहे. या शहरात आता आठ हजार २६२ बाधितांसह मृतांची संख्या ३०५ नोंदवण्यात आली. बदलापूरला १३ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे बाधीत रुग्ण आठ हजार ९०२ असून एकही मृत्यू नसल्याने मृत्यूची संख्या ११९ आहे. जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रात ११ रुग्ण सापडले असून एकही मृत्यू नाही. या गांवपाड्यांत १८ हजार ७८७ बाधीत झाले असून ५८१ जणांचा मृत्यू झालेला आहे. 

टॅग्स :thaneठाणेcorona virusकोरोना वायरस बातम्या