शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे २८५ रुग्ण आढळले; एकाचा मृत्यू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 20:54 IST

ठाणे : जिल्ह्यात सोमवारी गेल्या २४ तासात कोरोनाचे २८५ रुग्ण आढळले एकाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आता दोन लाख ...

ठाणे : जिल्ह्यात सोमवारी गेल्या २४ तासात कोरोनाचे २८५ रुग्ण आढळले एकाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आता दोन लाख ५८ हजार ३० रुग्णांची नोंद झाली असून मृतांची संख्या सहा हजार २०६ झाली आहे.   ठाणे शहरात ७८ रुग्ण आढळल्याने येथील रुग्ण संख्या आता ६० हजार २०१ झाली आहे. शहरात एकाच मृत्यू झाल्यामुळे मृत्यूची संख्या एक हजार ३७१ झाली. कल्याण - डोंबिवलीत ८३ रुग्णांची वाढ झाली असून  मृत्यू नाही. आता ६१ हजार २३० रुग्ण बाधीत असून एक हजार १८० मृत्यूची नोंंद आहे. 

उल्हासनगरमध्ये तीन रुग्ण सापडले असून एकही मृत्यू नाही. येथील बाधितांची संख्या ११ हजार ७०५ झाली. तर, ३६८ मृतांची संख्या आहे. भिवंडीला तीन बाधीत आढळून आले असून एकही मृत्यू नाही. आता बाधीत सहा हजार ७४४ असून मृतांची संख्या ३५४ आहे. मीरा भाईंदरमध्ये ३१ रुग्ण आढळले असून मृत्यू नाही. या शहरात  बाधितांची संख्या २६ हजार ५८८ असून मृतांची संख्या ८०१ आहे.

अंबरनाथमध्ये दोन रुग्ण आढळले असून मृत्यू नाही. येथे बाधीत आठ  हजार ६५४ असून मृत्यू ३१२ आहेत. बदलापूरमध्ये १६ रुग्णांची नोंद झाल्यामुळे बाधीत नऊ हजार ५५९ झाले असून एकही मृत्यू नाही. मृत्यूची संख्या १२५ आहे. ग्रामीणमध्ये तीन रुग्णांची वाढ झाली असून एकही मृत्यू नाही. आता बाधीत १९ हजार ३३२ आणि आतापर्यंत ५९१ मृत्यू झाले आहेत.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणे