शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

मुंबईत आलेला २७७ ट्रक भाजीपाला मातीमोल; आवक वाढल्याने भाव गडगडले, तरी उठाव नाही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2018 02:36 IST

मोठ्या प्रमाणात आवक झाल्याने भाव गडगडले तरीही ग्राहकच नसल्याने मुंबईत आलेला २७७ ट्रक भाजीपाला मातीमोल झाल्याचे चित्र शुक्रवारी पहायला मिळाले. हा भाजीपाला पिकविणाऱ्या शेतकºयांमधून याबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे.

- सुरेश लोखंडेठाणे : मोठ्या प्रमाणात आवक झाल्याने भाव गडगडले तरीही ग्राहकच नसल्याने मुंबईत आलेला २७७ ट्रक भाजीपाला मातीमोल झाल्याचे चित्र शुक्रवारी पहायला मिळाले. हा भाजीपाला पिकविणाऱ्या शेतकºयांमधून याबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे.राज्यावर अवकाळी पावसाचे सावट असल्याने शेतकºयांकडून मोठ्या प्रमाणात भाजीपाला बाजार समित्यांमध्ये पाठवला जात आहे. त्यामुळे आवक वाढली तरी भाजी घेण्यासाठी तेवढ्या प्रमाणात ग्राहक नसल्यामुळे ही परिस्थिती ओढवल्याची माहिती घाऊक व्यापाºयांनी दिली.वाशी मार्केटमध्ये शुक्रवारी २६० ट्रक तर कल्याण बाजार समितीमध्ये १७ ट्रक भाजीपाला विकला न गेल्याने पडून राहिला. यामध्ये नाशिक, जळगावसह राज्यातील अन्य जिल्ह्यांमधील नऊ ट्रक भाजीपाला आहे. तर, अन्य राज्यांतून आठ ट्रक भाजी कल्याण मार्केटला आली. विशेष म्हणजे, गुरुवारी वाशी मार्केटमध्ये सुमारे ७०० ट्रक मालाची आवक होऊन कित्येक ट्रक भाजी पडून होती.मुंबई बाजार समितीमध्ये शुक्रवारी ६६० ट्रक व टेंपोमधून २१९९ टन भाजीपाला व ७ लाख जुडी पालेभाज्यांची आवक झाली आहे. कोबी, टोमॅटो, भोपळा, गाजर, भेंडी, सिमला मिरची, फ्लॉवर, पालेभाज्यांची आवक मोठ्याप्रमाणात झाली आहे.उठाव नसल्याने कोबी,फ्लॉवर ववांगी खराब होण्याचे प्रमाणही वाढलेअसून मार्केटमध्ये अशा खराब मालाचे ढिग पडून आहेत.ग्राहकांना महागाईचे चटकेजादा आलेली भाजी बाजार समित्यांमध्ये सडत असताना दुसरीकडे किरकोळ विक्रेत्यांकडील भाव जैसे थेच असल्याने ग्राहकांना मात्र नेहमीप्रमाणेच दाम मोजावे लागत आहे.

टॅग्स :Mumbaiमुंबई