शहरं
Join us  
Trending Stories
1
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
2
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
3
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
4
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
5
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
6
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
7
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
8
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
9
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
10
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
11
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
12
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
13
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
14
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
15
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
16
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
17
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
18
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
19
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
20
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!

ठाणे जिल्ह्यात २३ कोरोनाबाधितांनी गमावला जीव; ४२२ नवे रुग्ण सापडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2020 05:45 IST

जिल्ह्यात ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात सर्वाधिक रुग्ण सापडत आहेत. बुधवारी या महापालिका हद्दीत १४९ रुग्ण सापडले असून एकूण रुग्णसंख्या तीन हजार ४४९ झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : जिल्ह्यात बुधवारी कोरोनाबाधितांची संख्या ४२२ ने वाढली आहे. तसेच २३ जणांचा मृत्यू झाला. तर जिल्हाभरातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या ९,४८३ च्या घरात पोहोचली असून ३०९ जणांचा मृत्यू झाला. ठाणे महापालिकेच्या हद्दीतील मृतांच्या संख्येने शंभरी गाठली असल्याची माहिती ठाणे जिल्हा रुग्णालय प्रशासनाने दिली.

जिल्ह्यात ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात सर्वाधिक रुग्ण सापडत आहेत. बुधवारी या महापालिका हद्दीत १४९ रुग्ण सापडले असून एकूण रुग्णसंख्या तीन हजार ४४९ झाली आहे. तर पाच जणांचा मृत्यू होऊ न मृतांचा आकडा १०३ झाला आहे. दरम्यान, आज ११६ जण बरे होऊ न घरी परतले आहेत. नवी मुंबईत ९६ रुग्ण आढळून आले असून रुग्णसंख्या दोन हजार ४७३ झाली आहे. तर आतापर्यंत ८० जणांचा मृत्यू झाला आहे. कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात नवीन ६२ रुग्ण आढळले. या क्षेत्रातील रुग्णांचा एकूण आकडा एक हजार २२८ झाला आहे. दिवसभरात एकाच्या मृत्यूसह मृतांची संख्या ३४ झाली आहे. मीरा-भार्इंदरमध्ये ४३ नव्या रुग्णांसह एकूण आकडा ८२० वर पोहोचला आहे. तसेच दिवसभरात आठ जणांच्या मृत्यूची नोंद झाली असून आतापर्यंत ४१ जणांचा मृत्यू झाला आहे.

बदलापूर येथे नवीन २९ रु ग्ण सापडल्याने एकूण रु ग्णसंख्या २६१ वर पोहोचली आहे. उल्हासनगर येथे नवे १५ रु ग्ण मिळून आल्याने तेथील एकूण रु ग्णसंख्या ४२६ झाली असून तेथे पाच जणांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा १७ झाला आहे. भिवंडी शाहरात १२ नवीन रु ग्ण सापडले. तेथील एकूण रुग्णसंख्या १९७ झाली. तर, १० नवीन रु ग्ण हे ठाणे ग्रामीण येथे सापडल्याने एकूण रु ग्णांचा आकडा ४१५ वर गेला आहे.अंबरनाथमध्ये सापडले सर्वांत कमी रुग्णअंबरनाथमध्ये सर्वांत कमी सहा नवीन रु ग्णांची नोंद झाली. या ठिकाणी रुग्णांची एकूण संख्या २१४ आहे. तर दोघांच्या मृत्यूची नोंद झाली असून मृतांची संख्या सात झाल्याची माहिती रु ग्णालय प्रशासनाने दिली.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस