शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

ठाणे जिल्ह्यात रविवारी कोरोनाचे १९३० रुग्ण , २८ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2020 02:55 IST

ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात कोरोनाचे ३४७ रुग्ण नव्याने आढळून आले आहेत. या शहरात एकूण ३० हजार १९८ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.

ठाणे : जिल्ह्यात कोरोनाच्या एक हजार ९३० रुग्णांची रविवारी नव्याने वाढ झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णसंख्या एक लाख ४६ हजार १०२ झाली असून, रविवारी २८ रुग्णांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या तीन हजार ९२१ झाली आहे.ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात कोरोनाचे ३४७ रुग्ण नव्याने आढळून आले आहेत. या शहरात एकूण ३० हजार १९८ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. रविवारी चार जणांचा मृत्यू होऊन ठाण्यातील एकूण मृत्युसंख्या ८९३ झाली आहे. कल्याण-डोंबिवली परिसरात रविवारी ५४९ रुग्ण नव्याने नोंदवण्यात आले. येथे आतापर्यंत एकूण ३५ हजार २३५ रुग्ण आढळले आहेत. रविवारी सात रुग्णाचा मृत्यू होऊन एकूण मृतांची संख्या ७२८ झाली आहे. उल्हासनगर महापालिका परिसरात ७३ नवे रुग्ण आढळल्याने येथील एकूण रुग्णसंख्या आठ हजार २८० झाली आहे.रविवारी दोन जणांचा मृत्यू झाल्यामुळे एकूण २५१ मृतांची नोंद झाली आहे. भिवंडी महापालिका क्षेत्रात रविवारी ३१ बाधित आढळले. मीरा-भार्इंदरमध्ये १७५ रुग्णांची तर, सात जणांच्या मृत्यूची नोंद झाल्याने बाधितांची एकूण संख्या १५ हजार २११ तर मृतांची संख्या ४७५ झाली आहे. अंबरनाथमध्ये ३९ रुग्णांची वाढ, तर दोन जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. बदलापूरमध्ये ८६ रुग्णांची नोंद झाली आहे.रायगडमध्ये ७८३ नव्या रु ग्णांची नोंदअलिबाग : रायगड जिल्ह्यात रविवार १३ सप्टेंबर रोजी ७८३ नव्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे कोरोनाबाधित रु ग्णांची संख्या ३७ हजार १२६ वर पोचली आहे.नवी मुंबईत ३६८ नवीन रूग्णनवी मुंबई: मागील चोविस तासात शहरात ३६८ नवीन रूग्णांची भर पडली आहे. त्यामुळे शहरातील कोरोनाबाधितांची संख्या ३०६६३ इतकी झाली आहे. रूग्ण बरे होण्याचे हे प्रमाण ८६ टक्के इतके आहे.वसई-विरारमध्ये २३६ नवीन रुग्णवसई : वसई-विरार शहरात रविवारी दिवसभरात २३६ नवे रुग्ण आढळून आले असून १४६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे, तर एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस