शहरं
Join us  
Trending Stories
1
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
2
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
3
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
4
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!
5
Iran Sejjil Missile: इराणची सेजिल मिसाईल किती विध्वंस करू शकते, का होतेय इतकी चर्चा?
6
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
7
एअर इंडियाच्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच पक्ष्याची धडक, परतीचे उड्डाण रद्द
8
ENG vs IND : केएल राहुल-यशस्वी जैस्वालची कमाल! ११ वर्षांत कुणाला जमलं नाही ते जोडीनं करुन दाखवलं
9
"मी प्लेन क्रॅश करेन..."; फ्लाईट अटेंडंटशी वाद झाल्यावर महिलेने घातला गोंधळ, दिली धमकी
10
मोठी बातमी...! "इराणचा अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित, इस्रायलनं दिला मोठा शब्द; रशियाचा दावा
11
Rain Update : कोकणात अतिवृष्टीचा इशारा! उर्वरीत महाराष्ट्रात कसा असणार पाऊस? जाणून घ्या
12
कोण आहेत इराणचे नवे इंटेलिजेंस चीफ जनरल माजिद खादेमी? जाणून घ्या त्यांच्याबद्दल..
13
भाजपा नगरसेवकांनी पक्षाविरोधातच पुकारलं बंड; नगराध्यक्षाविरोधातच आणला अविश्वास ठराव
14
गांगुली-द्रविडनंतर आता साई सुदर्शन! इंग्लंडच्या मैदानात जुळून आला कमालीचा योगायोग
15
Vastu Shastra: लक्ष्मी आणि कुबेराची प्रतिमा असेल जर प्रत्येक घरी, तर सुख वैभव नांदेल दारी!
16
अहमदाबादच्या विमान अपघातातून रमेश वाचले, पण आता घराबाहेर पडणंही झालं कठीण! कारण काय? 
17
ड्रॅगनला मिरची का झोंबली?; संतापलेल्या चीनने रेड लाईन क्रॉस करून या देशात पाठवली ६१ लढाऊ विमाने
18
निसा देवगण बॉलिवूडमध्ये करणार पदार्पण? अभिनेत्री काजोल म्हणाली...
19
Ashadhi Wari 2025 : वारीतून स्त्री-पुरुषांप्रमाणेच किन्नरांनाही समतेची, सन्मानाची वागणूक 
20
इराण-इस्रायल युद्धात आता हुकूमशहाची 'एन्ट्री'...! ट्रम्प, नेतन्याहूंना दिली थेट धमकी, म्हणाले...

धरणसाठ्यात १५ टक्के घट, टंचाईची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 00:05 IST

ठाणे : वातावरणातील वाढत्या तापमानामुळे धरणांच्या पाणीपातळीत सरासरी सुमारे १० ते १५ टक्कयांनी घट झाल्याचे जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी सांगितले. ...

ठाणे : वातावरणातील वाढत्या तापमानामुळे धरणांच्या पाणीपातळीत सरासरी सुमारे १० ते १५ टक्कयांनी घट झाल्याचे जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी सांगितले. यामुळे पाण्याचा वाढता अपव्यय टाळण्याची गरज असून तरच भविष्यातील पाणीटंचाईची समस्या टाळणे शक्य होणार असल्याचे बोलले जात आहे.

यंदा जून, जुलैत पडलेल्या पावसामुळेच धरणसाठ्यात वाढ झाली. त्यानंतर, पावसाचा जोर कमी होत गेला. मात्र, वाढत्या उष्णतेमुळे पाण्याचे बाष्पीभवनही होत असून उपसाही मनमानीपणे केला जात आहे. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पाटबंधारे विभागाने लक्ष केंद्रित केले. यामुळे नोव्हेंबरपासूनच ठाणे, डोंबिवली, कल्याण, भिवंडी, उल्हासनगर, मीरा-भार्इंदर, अंबरनाथ, बदलापूर आदी शहरांमध्ये २२ टक्के पाणीकपात लागू केली आहे.

१५ जुलैपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी लागू केलेली पाणीकपात भविष्यात वाढण्याची शक्यता आहे.धरणांमध्ये उपलब्ध पाणीसाठा ‘दशलक्ष घनमीटर’मध्ये                धरण आजचा पाणीसाठा             मागील वर्षीचा पाणीसाठाभातसा            ७३५.७८.( ७८.१० टक्के)     ८३९.५६ (८९.१२ टक्के)मोडकसागर     ३७.८६ (२९.३६ टक्के)       ९१.५३ (७०.९९ टक्के)तानसा               १००.९८ (६९.६० टक्के)     १२१.१३ (८३.४९ टक्के)बारवी                १९३.२९ (८२..९३ टक्के)    २१४.४२ (९२ टक्के)मध्य वैतरणा      १५४.८२ (८० टक्के)           १६३.६५ (८४.५६ टक्के)

टॅग्स :Damधरण