शहरं
Join us  
Trending Stories
1
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
2
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
3
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
4
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
5
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
6
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
7
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
8
किती ती चिडचिड! तुमच्या रागावर आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
9
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
10
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
11
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
12
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
13
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
14
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
15
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
16
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
17
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
18
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
19
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
20
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे

धरणसाठ्यात १५ टक्के घट, टंचाईची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 00:05 IST

ठाणे : वातावरणातील वाढत्या तापमानामुळे धरणांच्या पाणीपातळीत सरासरी सुमारे १० ते १५ टक्कयांनी घट झाल्याचे जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी सांगितले. ...

ठाणे : वातावरणातील वाढत्या तापमानामुळे धरणांच्या पाणीपातळीत सरासरी सुमारे १० ते १५ टक्कयांनी घट झाल्याचे जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी सांगितले. यामुळे पाण्याचा वाढता अपव्यय टाळण्याची गरज असून तरच भविष्यातील पाणीटंचाईची समस्या टाळणे शक्य होणार असल्याचे बोलले जात आहे.

यंदा जून, जुलैत पडलेल्या पावसामुळेच धरणसाठ्यात वाढ झाली. त्यानंतर, पावसाचा जोर कमी होत गेला. मात्र, वाढत्या उष्णतेमुळे पाण्याचे बाष्पीभवनही होत असून उपसाही मनमानीपणे केला जात आहे. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पाटबंधारे विभागाने लक्ष केंद्रित केले. यामुळे नोव्हेंबरपासूनच ठाणे, डोंबिवली, कल्याण, भिवंडी, उल्हासनगर, मीरा-भार्इंदर, अंबरनाथ, बदलापूर आदी शहरांमध्ये २२ टक्के पाणीकपात लागू केली आहे.

१५ जुलैपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी लागू केलेली पाणीकपात भविष्यात वाढण्याची शक्यता आहे.धरणांमध्ये उपलब्ध पाणीसाठा ‘दशलक्ष घनमीटर’मध्ये                धरण आजचा पाणीसाठा             मागील वर्षीचा पाणीसाठाभातसा            ७३५.७८.( ७८.१० टक्के)     ८३९.५६ (८९.१२ टक्के)मोडकसागर     ३७.८६ (२९.३६ टक्के)       ९१.५३ (७०.९९ टक्के)तानसा               १००.९८ (६९.६० टक्के)     १२१.१३ (८३.४९ टक्के)बारवी                १९३.२९ (८२..९३ टक्के)    २१४.४२ (९२ टक्के)मध्य वैतरणा      १५४.८२ (८० टक्के)           १६३.६५ (८४.५६ टक्के)

टॅग्स :Damधरण