शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

धरणसाठ्यात १५ टक्के घट, टंचाईची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 00:05 IST

ठाणे : वातावरणातील वाढत्या तापमानामुळे धरणांच्या पाणीपातळीत सरासरी सुमारे १० ते १५ टक्कयांनी घट झाल्याचे जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी सांगितले. ...

ठाणे : वातावरणातील वाढत्या तापमानामुळे धरणांच्या पाणीपातळीत सरासरी सुमारे १० ते १५ टक्कयांनी घट झाल्याचे जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी सांगितले. यामुळे पाण्याचा वाढता अपव्यय टाळण्याची गरज असून तरच भविष्यातील पाणीटंचाईची समस्या टाळणे शक्य होणार असल्याचे बोलले जात आहे.

यंदा जून, जुलैत पडलेल्या पावसामुळेच धरणसाठ्यात वाढ झाली. त्यानंतर, पावसाचा जोर कमी होत गेला. मात्र, वाढत्या उष्णतेमुळे पाण्याचे बाष्पीभवनही होत असून उपसाही मनमानीपणे केला जात आहे. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पाटबंधारे विभागाने लक्ष केंद्रित केले. यामुळे नोव्हेंबरपासूनच ठाणे, डोंबिवली, कल्याण, भिवंडी, उल्हासनगर, मीरा-भार्इंदर, अंबरनाथ, बदलापूर आदी शहरांमध्ये २२ टक्के पाणीकपात लागू केली आहे.

१५ जुलैपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी लागू केलेली पाणीकपात भविष्यात वाढण्याची शक्यता आहे.धरणांमध्ये उपलब्ध पाणीसाठा ‘दशलक्ष घनमीटर’मध्ये                धरण आजचा पाणीसाठा             मागील वर्षीचा पाणीसाठाभातसा            ७३५.७८.( ७८.१० टक्के)     ८३९.५६ (८९.१२ टक्के)मोडकसागर     ३७.८६ (२९.३६ टक्के)       ९१.५३ (७०.९९ टक्के)तानसा               १००.९८ (६९.६० टक्के)     १२१.१३ (८३.४९ टक्के)बारवी                १९३.२९ (८२..९३ टक्के)    २१४.४२ (९२ टक्के)मध्य वैतरणा      १५४.८२ (८० टक्के)           १६३.६५ (८४.५६ टक्के)

टॅग्स :Damधरण