शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
3
बड्या उद्योगपतीकडून फडणवीसांचा 'पंतप्रधान' म्हणून उल्लेख; CM स्वतःही अवाक्! नेमकं काय घडलं?
4
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
5
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
6
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
7
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
8
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
9
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
10
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
11
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
12
YouTube वर ५ लाख सबस्क्रायबर्स होताच 'महाभंडारा'; दीड किमीच्या रांगा, ५ हजार लोकांची गर्दी
13
गौरव म्हणाला, 'रात्र झालीये इथेच थांबा'; मैत्रीण बाहेर गेली अन् २३ वर्षीय खेळाडू तरुणीवर हॉटेलमध्ये बलात्कार
14
वाळवंटी सौदीच्या बर्फाने डाव मांडला! विश्वास बसेना, पण अरब व्हिडीओ पोस्ट करू लागले...; उणे ४ अंशांवर गेला पारा
15
'AQI आणि फुफ्फुसांच्या आजारांमध्ये थेट संबंध नाही...', राज्यसभेत पर्यावरण राज्यमंत्र्यांचे उत्तर
16
बंदुकीच्या धाकावर अल्पवयीन मुला-मुलीला शारीरिक संबंधास पाडले भाग; MMS बनवून पैसे उकळले
17
बांगलादेश पेटला! २८ पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एका हिंदूला झाडाला उलटे टांगून जाळले...
18
एआयमुळे कोणत्या नोकऱ्यांना सर्वाधिक धोका, कोणत्या नोकऱ्यांची घेतोय जागा? जाणून घ्या
19
गुडन्यूज! 'लाफ्टर क्वीन' भारती सिंह दुसऱ्यांदा झाली आई, 'गोला'नंतर आता मुलगा की मुलगी?
20
"तू घाणेरडे Video बघतोस, आमच्याकडे डेटा...", DCP असल्याचं सांगून तरुणाला ४६ हजारांचा गंडा
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे जिल्ह्यात कोरोनाच्या 1995 नव्या रुग्णांसह आतापर्यंत दीड लाख बाधीत; केडीएमसी परिसरात सर्वाधिक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2020 21:03 IST

आज ठाणे महापालिकेच्या कार्यक्षेत्रात 409 नवे रुग्ण आज सापडले आहेत. यासह शहरात 32 हजार 82 रुग्णांची आजपर्यंत नोंद आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क 

ठाणे : जिल्ह्यात कोरोनाच्या एक हजार 995 रुग्णांचा शोध शुक्रवारी घेण्यात आहे. या रुग्णांसह एक लाख 55 हजार 134 रुग्णांची जिल्ह्यात आजपर्यंत नोंद घेण्यात आली आहे. तर आज 29 जणांचा मृत्यू झाल्यामुळे जिल्ह्यात चार हजार 82 मृतांची नोंद आतापर्यंत झाली आहे, अशी माहिती जिल्हा शासकीय रूग्णालयाने दिली आहे. 

 आज ठाणे महापालिकेच्या कार्यक्षेत्रात 409 नवे रुग्ण आज सापडले आहेत. यासह शहरात 32 हजार 82 रुग्णांची आजपर्यंत नोंद आली आहे. तर, चार जणांचा मृत्यू झाल्यामुळे आता मृतांची संख्या 922 झाली आहे. कल्याण - डोंबिवली (केडीएमसी) मनपा परीसरात आज सर्वाधिक 591रुग्ण नव्याने आढळून आले असून सात जणांचा मृत्यू झाला आहे. या शहरात आतापर्यंत सर्वाधिक 37 हजार 831बाधीत रुग्णांची नोंद झाली आहे. तर 757 मृतांची आजपर्यंत नोंद करण्यात आली आहे.  

                नवी मुंबई मनपा क्षेत्रात 368 नव्या रुग्णांची नोंद झाली असून चार रुग्ण आज दगावले आहेत. आता बाधितांची संख्या 32 हजार 371, तर, मृत्यूची संख्या 685 वर गेली आहे. उल्हासनगरला 71 रुग्ण नव्याने आढळले आहेत. या शहरात आतापर्यंत आठ हजार 545 बाधीत रुग्णांची नोंद घेण्यात आली. तर आज तीन मृत्यू झाल्यामुळे 265 मृतांची नोंद आजपर्यंत झाली आहे.  

             भिवंडी मनपा. कार्यक्षेत्रात 37 रुग्ण नव्याने सापडले असून एकाच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. यासह आजपर्यंत चार हजार 665 बाधीतांची, तर, 298 मृतांची नोंद करण्यात आली आहे. मीरा भाईंदर महापालिकेच्या क्षेत्रात आज 192 रुग्णांची तर सहा जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. या शहरात आतापर्यंत बाधीतांची संख्या 16 हजार 211 झाली असून मृतांची संख्या  505 वर गेली आहे. 

            अंबरनाथ शहरात 57 रुग्ण नव्याने आढळून आले असून एकाचा मृत्यू झाला आहे. या शहरात आता पाच हजार 718 बाधीत तर, 213 मृतांची नोंद झाली आहे. याप्रमाणेच बदलापूरमध्ये 91रुग्ण आज सापडले आहेत. त्यामुळे बाधीत रुग्ण पाच हजार 402 झाले आहेत. या शहरात आजही मृत्यू झालेला नसल्यामुळे मृत्यूची संख्या 73 कायम आहे. ठाणे जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्राही 179 रुग्णांची वाढ झाली असून तीन मृत्यू झाले आहेत. या गांवपाड्यांत आतापर्यंत 12 हजार 309 बाधीत रुग्णांची, तर, 364 मृतांची नोंद आतापर्यंत झाली आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस