शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

ठाणे जिल्ह्यातील तिन्ही लाेकसभां मतदारसंघात १२४ उमेदवारी अर्ज; शनिवारी छाननी 

By सुरेश लोखंडे | Updated: May 3, 2024 22:53 IST

शेवटच्या दिवसापर्यंत ठाणे लाेकसभेसाठी ४३ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहे.

ठाणे : जिल्ह्यातील ठाणे, कलयाण आणि भिवंडी या तिन्ही लाेकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी १२४ उमेदवारांनी आज शेवटच्या दिवसापर्यंत मातब्बर राजकीय पक्षांच्या उमेदवारांसह अपक्षांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी पाच दिवसांचा अवधी देण्यात आला होता. या दाखल केलेल्या उमेदवारी अर्जांची छाननी ४ मे राेजी हाेणार आहे. त्यात आता किती जणांचे अर्ज बाद हाेणार याकडे राजकीय दिग्गजांसह जिल्ह्यातील जाणकारांचे लक्ष लागून आहे.

शेवटच्या दिवसापर्यंत ठाणे लाेकसभेसाठी ४३ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहे. तर कल्याण लाेकसभेसाठी ३४ आणि भिवंडीसाठी ४७ उमेदवारी अर्ज आदी मिळून एकूण १२४ जणांनी उमेदवारी आजपर्यंत दाखल केली आहेत. यामध्ये राजकीय उमेदवारांसह अपक्ष उमेदवारांची भाऊगर्दी ही माेठ्याप्रमाणात झालेली दिसून येत आहे. शनिवारी छाननी असून यात पात्र ठरलेल्या उमेदवारांना त्यांची उमेदवारी ६ मेराेजी मागे घेण्याची संधी देण्यात आलेली आहे. त्यानंतर प्रत्येक लाेकसभेत किती उमेदवार निवडणूक रिंगणात शिल्लक राहिल्याचे निश्चित हाेईल. त्यानंतर मात्र प्रचाराची रणधुमाळी सुरू हाेईल आणि राजकीय दिग्गजांचे आंदाजही ऐकायला मिळतील.  

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४thaneठाणेElectionनिवडणूक