शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

कल्याण-डोंबिवली महापालिकेत ११८ प्रभाग, निवडणूक आयोगाचे शिक्कामोर्तब

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2020 00:41 IST

महापालिकेत ११८ प्रभाग राहतील, यावर आयोगाने शिक्कामोर्तब केले असून, त्यानुसार प्रभागरचना करण्याचे निर्देश दिले आहेत. गावे वगळण्यापूर्वी महापालिकेत २७ गावांचे एकूण २१ प्रभाग होते.

कल्याण : केडीएमसीतील २७ गावांपैकी नऊ गावे महापालिकेत ठेवण्याबाबतची अधिसूचना राज्य सरकारने काढल्यानंतर निवडणूक आयोगानेही केडीएमसीच्या निवडणूक प्रक्रियेला प्रारंभ केला आहे. या बदलांमुळे आता महापालिकेत ११८ प्रभाग राहणार असून, त्यावर आयोगाने शिक्कामोर्तब केले आहे. त्याप्रमाणे प्रभागरचनेचे काम सुरू करा, असे निर्देशही दिले आहेत.महापालिकेत ११८ प्रभाग राहतील, यावर आयोगाने शिक्कामोर्तब केले असून, त्यानुसार प्रभागरचना करण्याचे निर्देश दिले आहेत. गावे वगळण्यापूर्वी महापालिकेत २७ गावांचे एकूण २१ प्रभाग होते. यातील १२ प्रभाग ‘ई’ वॉर्डमध्ये तर नऊ प्रभाग ‘आय’ वॉर्डमध्ये होते. परंतु, आता १८ गावे वगळल्याने नऊ प्रभागांचा ‘आय’ वॉर्ड पूर्णपणे महापालिकेतून बाद होईल, तर ‘ई’ वॉर्ड महापालिकेत कायम राहील. दरम्यान, वगळलेल्या १८ गावांमधील १३ नगरसेवकांचे पद बाद करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली असताना आता बदललेल्या हद्दीच्या आधारे आयोगाच्या निर्देशानुसार प्रभागरचनेला प्रारंभ होणार आहे.२०११ च्या लोकसंख्येच्या आधारावर निवडणूककेडीएमसीची निवडणूक २०११ च्या जनगणनेनुसार होणार आहे. त्यानुसार, केडीएमसी हद्दीतील लोकसंख्या १२ लाख ४७ हजार ३२७ असली, तरी २७ गावांच्या समावेशामुळे ती १५ लाख १८ हजार ७६२ पर्यंत पोहोचली होती. दरम्यान, १८ गावे आता वगळल्यामुळे आता लोकसंख्या १३ लाख ३७ हजार ६८१ इतकी राहिली आहे.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका