शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
5
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
6
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
7
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
8
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
9
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
10
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
11
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
13
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
14
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
15
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
16
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
17
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
18
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
19
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
20
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार

कल्याण-डोंबिवली महापालिकेत ११८ प्रभाग, निवडणूक आयोगाचे शिक्कामोर्तब

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2020 00:41 IST

महापालिकेत ११८ प्रभाग राहतील, यावर आयोगाने शिक्कामोर्तब केले असून, त्यानुसार प्रभागरचना करण्याचे निर्देश दिले आहेत. गावे वगळण्यापूर्वी महापालिकेत २७ गावांचे एकूण २१ प्रभाग होते.

कल्याण : केडीएमसीतील २७ गावांपैकी नऊ गावे महापालिकेत ठेवण्याबाबतची अधिसूचना राज्य सरकारने काढल्यानंतर निवडणूक आयोगानेही केडीएमसीच्या निवडणूक प्रक्रियेला प्रारंभ केला आहे. या बदलांमुळे आता महापालिकेत ११८ प्रभाग राहणार असून, त्यावर आयोगाने शिक्कामोर्तब केले आहे. त्याप्रमाणे प्रभागरचनेचे काम सुरू करा, असे निर्देशही दिले आहेत.महापालिकेत ११८ प्रभाग राहतील, यावर आयोगाने शिक्कामोर्तब केले असून, त्यानुसार प्रभागरचना करण्याचे निर्देश दिले आहेत. गावे वगळण्यापूर्वी महापालिकेत २७ गावांचे एकूण २१ प्रभाग होते. यातील १२ प्रभाग ‘ई’ वॉर्डमध्ये तर नऊ प्रभाग ‘आय’ वॉर्डमध्ये होते. परंतु, आता १८ गावे वगळल्याने नऊ प्रभागांचा ‘आय’ वॉर्ड पूर्णपणे महापालिकेतून बाद होईल, तर ‘ई’ वॉर्ड महापालिकेत कायम राहील. दरम्यान, वगळलेल्या १८ गावांमधील १३ नगरसेवकांचे पद बाद करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली असताना आता बदललेल्या हद्दीच्या आधारे आयोगाच्या निर्देशानुसार प्रभागरचनेला प्रारंभ होणार आहे.२०११ च्या लोकसंख्येच्या आधारावर निवडणूककेडीएमसीची निवडणूक २०११ च्या जनगणनेनुसार होणार आहे. त्यानुसार, केडीएमसी हद्दीतील लोकसंख्या १२ लाख ४७ हजार ३२७ असली, तरी २७ गावांच्या समावेशामुळे ती १५ लाख १८ हजार ७६२ पर्यंत पोहोचली होती. दरम्यान, १८ गावे आता वगळल्यामुळे आता लोकसंख्या १३ लाख ३७ हजार ६८१ इतकी राहिली आहे.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका