शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

भारताला एकेरीतील उत्कृष्ट खेळाडूंची गरज - विजय अमृतराज

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2018 02:20 IST

भारताला टेनिसच्या विश्व एलिट गटात स्पर्धा करायची झाल्यास एकेरीत आणखी चांगले खेळाडू तयार होण्याची गरज असल्याचे मत महान टेनिसपटू विजय अमृतराज यांनी व्यक्त केले आहे.

चेन्नई - भारताला टेनिसच्या विश्व एलिट गटात स्पर्धा करायची झाल्यास एकेरीत आणखी चांगले खेळाडू तयार होण्याची गरज असल्याचे मत महान टेनिसपटू विजय अमृतराज यांनी व्यक्त केले आहे.भारताचा नुकताच विश्व डेव्हिस प्ले आॅफ लढतीत सर्बियाकडून ०-४ ने पराभव झाला होता. या पराभवानंतर अमृतराज यांनी केलेले वक्तव्य सूचक असून, देशाचे लक्ष एकेरीत खेळाडू घडविण्यावर असायला हवे. आमच्याकडे चांगले एकेरीचे खेळाडू असायला हवेत. दुहेरीत खेळाडू कितीही चांगले असले तरी काही अर्थ नाही. आमच्याकडे पुरेशा प्रमाणावर एकेरीचे खेळाङू नसल्याने आम्ही एलिट ग्रुपसाठी पात्र ठरत नाही.’भारत आता १८ संघाचा सहभाग असलेल्या डेव्हिस कप फायनलच्या पात्रता मोहिमेंतर्गत पुढील वर्षीच्या स्थानिक आणि विदेशी प्रकारासाठी खेळणार आहे. रामकुमार रामनाथन आणि यूकी भांबरी या खेळाडूंच्या कामगिरीवर अमृतराज म्हणाले,‘दोन्ही युवा खेळाडू चांगले खेळले, पण त्यांनी फिटनेसवर लक्ष देणे गरजेचे आहे. यूकीने आतापर्यंत प्रभावी खेळ केला, पण त्याची समस्या अशी की तो वर्षभर खेळत नाही. त्याने फिटनेसकडे अधिक लक्ष द्यायला हवे. रामकुमारनेदेखील काही स्पर्धांमध्ये चांगला खेळ केला, पण त्याच्यासोबतही फिटनेसची समस्या कायम असल्याचे अमृतराज यांनी सांगितले.अलीकडे तामिळनाडू टेनिस संघटनेच्या अध्यक्षपदी विराजमान झालेले अमृतराज पुढे म्हणाले,‘टेनिसपटूंनी इतके फिट असायला हवे की १५ व्या चेंडूपर्यंत रॅली चालली तरी त्याने पहिल्या चेंडूइतकाच वेग कायम राखायला शिकले पाहिजे.’ (वृत्तसंस्था) 

टॅग्स :Tennisटेनिसnewsबातम्या