शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

टेक कंपन्यांत मंदीचे वारे! एप्रिलमध्ये ७०००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; गुगल, टेस्ला ही यादीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2024 11:11 IST

Job Cuts in Tech Sector: या कंपन्या मंदीच्या फेऱ्यातून जात असल्याचे सांगितले जात आहे. खर्च कमी करायचा आहे. अनेक प्रोजेक्ट थेट बंद केले जात आहेत.

कोरोनाकाळात जेवढ्या कर्मचाऱ्यांना आघाडीच्या कंपन्यांनी काढले नाही त्या कंपन्यांनी आता नोकरकपात सुरु केली आहे. एप्रिलमध्ये जगातील सर्वात मोठ्या कंपन्या गुगल, अॅप्पल, अमेझॉन सारख्या कंपन्यांनी मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांना काढून टाकले आहे. यामुळे या कंपन्या मंदीच्या फेऱ्यातून जात असल्याचे सांगितले जात आहे. 

या नव्या आर्थिक वर्षात म्हणजेच वर्षाच्या पहिल्याच महिन्यात आतापर्यंत टेक सेक्टरमदून ७०००० हून अधिक लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. टेस्लाने देखील हजारो कर्मचाऱ्यांना कमी केले आहे. 

अॅप्पलने ६१४ जणांना नोकरीवरून काढले आहे. त्यापूर्वी अॅप्पलने ईलेक्ट्रीक कारचा प्रकल्प गुंडाळला होता. त्या प्रकल्पावरील हे कर्मचारी असल्याचे सांगितले जात आहे. हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.  

गुगलने देखील पायथॉन, फ्लटर आणि डार्ट टीममधील अनेक कर्मचाऱ्यांना नारळ दिला आहे. गुगलने इथे पुनर्बांधणीचे कारण दिले आहे. तसेच या कर्मचाऱ्यांकडे कंपनीतील अन्य रिक्त जागांवर अर्ज करण्याची संधी असल्याचे म्हटले आहे. 

दुसरीकडे अमेझॉनही आपल्या शेकडो कर्मचाऱ्यांना काढत आहे. इंटेलनेदेखील कर्मचारी कपात सुरु केली आहे. टेस्लाने देखील आपल्या हजारो कर्माचाऱ्यांना काढले आहे. व्हर्लपूलने आपल्या १००० कर्मचाऱ्यांना नारळ दिला आहे. 

टॅग्स :jobनोकरीgoogleगुगलTeslaटेस्लाamazonअ‍ॅमेझॉन