शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
3
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?
4
तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव
5
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
6
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."
7
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
8
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
9
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
10
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
11
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
12
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
13
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
14
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
15
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
16
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
17
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
18
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
19
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना

तुम्ही घेतलेले 5G फोन आऊटडेटेड होणार? मोदी सरकार नवा नियम आणतेय; कंपन्याही टेन्शनमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2022 15:23 IST

बरेचजण एकदा फोन घेतला की तीन-चार वर्षे वापरतातच. अनेकजण वर्षा वर्षाला किंवा तीन चार महिन्याला फोन बदलत असतात. पण जे खूप वर्षांसाठी फोन घेणार आहेत, त्यांच्यासाठी हे महत्वाचे आहे.

सध्या ५ जी चे स्मार्टफोनचा बाजारात कल्ला करून कंपन्या गल्ला भरू लागल्या आहेत. मा    त्र, मोदी सरकार एक नवा नियम घेऊन येत आहे. यामुळे आता तुम्ही घेत असलेले स्मार्टफोन काही वर्षांनी उपयोगाचे राहणार नाहीएत. १ जानेवारी २०२५ पासून हा नवा नियम लागू होणार असला तरी त्याला अजून दोन वर्षे तरी आहेत. काय आहे हा नियम...

बरेचजण एकदा फोन घेतला की तीन-चार वर्षे वापरतातच. अनेकजण वर्षा वर्षाला किंवा तीन चार महिन्याला फोन बदलत असतात. पण जे खूप वर्षांसाठी फोन घेणार आहेत, त्यांच्यासाठी हे महत्वाचे आहे. कारण मोदी सरकारच्या नियमानुसार १ जानेवारी २०२५ पासून प्रत्येक स्मार्टफोनमध्ये स्वदेशी नेव्हिगेशन सिस्टिमवरील अॅप्लीकेशन NavIC इनबिल्ट करावे लागणार आहे. 

सध्या गुगल मॅप हे इनबिल्ट असते. परंतू या तारखेनंतर navIC नसेल तर फोनची विक्री कंपन्यांना करता येणार नाही. सरकारच्या या निर्णयाने चायनिज कंपन्यांची तर झोप उडालीच आहे, परंतू अॅपल, सॅमसंगसारख्या कंपन्यांनाही कोड्यात टाकले आहे. या बाबत नुकतीच मोदी सरकारच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली. यामध्ये हे अॅप नाही तर स्मार्टफोन विकू देणार नाही असे मोदी सरकारने ठणकावले आहे. 

सरकार भारतात विकल्या जाणार्‍या सर्व स्मार्टफोनमध्ये इनबिल्ट NavIC ऍप्लिकेशनसाठी जोर देत आहे. भारतात विकल्या जाणार्‍या कोणत्याही स्मार्टफोनमध्ये अमेरिकन नेव्हिगेशन सिस्टीम वापरावी अशी सरकारची इच्छा नाही. नवीन नियमानुसार स्मार्टफोन बनवण्यासाठी हार्डवेअर बदलावे लागणार आहेत. यासाठी संशोधन आवश्यक असेल. यासोबतच चाचणीची मंजुरीही घ्यावी लागणार आहे, असे कंपन्यांनी सांगितले आहे.

चीन, जपान, युरोपियन युनियन आणि रशिया त्यांच्या स्वतःच्या जागतिक आणि प्रादेशिक नेव्हिगेशन प्रणाली वापरतात. देशात प्रादेशिक नेव्हिगेशन सॅटेलाइट प्रणालीच्या वापरावर भर द्यावा अशा पंतप्रधान मोदींच्या सूचना आहेत. यानुसार डॉटने या कंपन्यांसोबत बैठक घेतली. सर्व 5G फोनमध्ये इनबिल्ट नेव्हीआयसी वापरण्यास सांगितले आहे. पुढील 2 वर्षांत 80 टक्के नवीन स्मार्टफोन 5G असतील. Mediatek कंपनीने त्यांच्या ५जी प्रोसेसरमध्ये NavIC ची प्रणाली असेल असे म्हटले होते. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीSmartphoneस्मार्टफोन