शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

सतत फोन बदलल्यामुळे होतं युजरचं नुकसान; अशाप्रकारे लोकांना फसवत आहेत कंपन्या, जाणून घ्या  

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2022 15:56 IST

दरवर्षी नवीन स्मार्टफोन घेण्याचं विचार अनेकांच्या मनात येतो. कंपन्या देखील जुना फोन एक्सचेंज केल्यास सूट देतात. परंतु यामुळे खरंच ग्राहकांचा फायदा होतो का?  

स्मार्टफोन हल्ली आपल्या आयुष्याचा मोठा भाग बनला आहे. सर्वात जास्त वापरल्या जाणाऱ्या या डिवाइसची सवय झालेली असते. काही वर्षांनी युजर्स आपला स्मार्टफोन बदलतात तर काही युजर्स दरवर्षी आपला स्मार्टफोन अपग्रेड करत असतात. यासाठी ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्स देखील बायबॅकचा पर्याय देऊन ग्राहकांना दरवर्षी नवीन डिवाइस घेण्यासाठी आकर्षित करतात. अनेकदा कोणतंही कारण नसताना स्मार्टफोन बदलणं तोट्याचं ठरू शकतं. कंपन्या देखली स्मार्टफोन अपग्रेड करण्याच्या नावाखाली ग्राहकांची फसवणूक करत आहेत.  

नवीन फोन घेण्याची घाई 

नवीन स्मार्टफोन आल्यावर ग्राहकांना तो विकत घेण्याचा मोह आवरत नाही. परंतु सामान्य ग्राहकांच्या एक बाब लक्षात येत नाही, ती म्हणजे नवीन स्मार्टफोन्सची किंमत जास्त असते. परंतु हाच फोन नंतर कमी किंमतीत विकला जातो. तसेच हेच स्मार्टफोन एखाद्या ऑनलाईन सेलमध्ये देखील मोठ्या डिस्काउंटसह उपलब्ध होतात.  

फीचर्समध्ये जास्त बदल नसतो  

दरवर्षी स्मार्टफोनमध्ये इतकाही मोठा बदल झालेला नसतो. जुन्या मॉडेलच्या तुलनेत नवा मॉडेल काही एक्सट्रा फीचर्ससह येतो. याचं मोठं उदाहरण म्हणजे Apple iPhone. कंपनी जास्त बदल न करता नवीन स्मार्टफोन सादर करत असते, असा आरोप कंपनीचे चाहते देखील करतात. त्यामुळे अनेकदा अपग्रेड हा घाट्याचा सौदा वाटतो.  

विशेष म्हणजे Apple आपल्या जुन्या डिव्हाइसेसना देखील वेळच्या वेळी iOS अपडेट देतं. त्यामुळे नव्या हँडसेटमध्ये नवीन फीचर्स मिळत नाहीत. तरीही आकर्षक एक्सचेंज ऑफर देऊन कंपनी ग्राहकांना अपग्रेड करण्यास तयार करते.  

टॅग्स :Smartphoneस्मार्टफोन