शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

इंटरनेट ब्रेक का होतेय? मोठे कारण आले समोर; भूतान, बांगलादेशचे इंटरनेट भारतापेक्षाही पॉवरफुल्ल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2023 05:36 IST

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : इंटरनेटचा जगभर वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्याआधारे अधिकाधिक सेवा-सुविधा लोकांपर्यंत पोहोचवल्या जाऊ लागल्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : इंटरनेटचा जगभर वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्याआधारे अधिकाधिक सेवा-सुविधा लोकांपर्यंत पोहोचवल्या जाऊ लागल्या आहेत. इंटरनेट ताकदवान असेल तर अनेक महत्त्वाच्या सेवा मोठ्या जनसमुदायापर्यंत वेगाने पोहोचवणे शक्य होते. नेमके याच बाबतीत शेजारचे भूतान, बांगलादेश आणि श्रीलंका आदी देशांचे इंटरनेट भारतापेक्षा ताकदवान असल्याचे एका अहवालातून पुढे आले आहे. स्वयंसेवी संस्था इंटरनेट सोसायटीच्या हा अहवाल तयार केला आहे. 

इतर कोणत्याही तांत्रिक अडचणी किंवा त्रुटी असल्या तरी त्याही स्थितीत इंटरनेट ताकदवान असेल तर कोणत्याही सेवा अखंडपणे देणे शक्य होते. त्यामुळेच कोणत्याही देशाच्या आर्थिक प्रगतीमध्ये इंटरनेट कनेक्टिव्हीचे महत्त्व अनन्यसाधारण असते, असे इंटरनेट सोसायटीचे म्हणणे आहे. 

ताकदवात इंटरनेटच्या बाबतीत दक्षिण आशियातील देशांमध्ये भारत सहाव्यास्थानी आहे. पाकिस्तानचा क्रमांक भारतानंतर लागतो, असे हा अहवाल सांगतो. इराण आणि अफगाणिस्तान या देशांमधील इंटरनेटची स्थितीही चांगली नसल्याचे या अहवालातून दिसते. 

भारतातील इंटरनेट सरासरीपेक्षा सुरक्षितnइंटरनेट किती ताकदवान आहे हे देशातील सेवेची एकूण पायाभूत रचना कशी आहे, सेवेची कामगिरी किती परिणामकारक आहे, सेवेची सुरक्षितता आणि बाजार अनुरूपता याच्या आधारे निश्चित केले जाते.nइंटरनेट सुरक्षेच्या बाबतीत भारताची स्थिती सरासरीपेक्षा चांगली आहे. अधिक वेगासाठी लागणारी इंटरनेट प्रोटोकॉल संस्करण ६ (आईपीवीही प्रणाली वापरण्याच्या बाबतीत जगात भारत सर्वात पुढे आहे.

‘डिजिटल पाकिस्तान’ हे आजही एक स्वप्नचnइंटरनेट कनेक्टिव्हिटी आणि डिजिटल प्रशासन याच्या बाबतीत पाकिस्तानातील स्थिती अत्यंत खराब असल्याचे मानवाधिकार संघटनेकडून केलेल्या पाहणीत समोर आले होते. nकाही राज्यांनी सरकारी सेवा ऑनलाइन करण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू केले असले तरी ते तोकडे आहेत. २०२२ मध्ये पाकिस्तानात एक लाखाहून अधिक सायबर गुन्ह्यांची नोंद झाली आहे.

टॅग्स :Internetइंटरनेट