शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

भारतातला पहिला मोबाइल कॉल कोणी-कधी केला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2022 12:00 IST

first mobile call : पश्चिम बंगालचे तत्कालीन मुख्यमंत्री ज्योती बसू यांनी कोलकातातून दिल्लीत केंद्रीय दूरसंचार मंत्री सुखराम यांना पहिला मोबाईल कॉल केला होता.

३१ जुलै १९९५ चा तो ऐतिहासिक दिवस होता. याच दिवशी देशात पहिला मोबाईल कॉल करण्यात आला. पश्चिम बंगालचे तत्कालीन मुख्यमंत्री ज्योती बसू यांनी कोलकातातून दिल्लीत केंद्रीय दूरसंचार मंत्री सुखराम यांना पहिला मोबाईल कॉल केला होता.

कोणत्या कंपनीचा मोबाईल वापरला?हा कॉल करण्यासाठी नोकियाचा हँडसेट वापरला होता, तर सुखराम यांनीही नोकियाच्याच मोबाईलचा वापर केला होता. पहिला कॉल करण्यासाठी नेटवर्क ‘मोदी टेल्स्ट्रा’चे होते, याचे नाव ‘मोबाइलनेट’ असे होते, ही नेटवर्क सेवा भारताच्या बीके मोदी ग्रुप आणि ऑस्ट्रेलियाच्या टेल्स्ट्रा यांच्यातील संयुक्त उपक्रम होता. 

न परवडणारा होता मोबाईल ‘मोदी टेल्स्ट्रा’ची नंतर स्पाइस नावाने सेवा सुरू झाली. रिपोर्ट्नुसार, सुरुवातीच्या काळात फोन कॉलचे दर आउटगोइंग आणि इनकमिंग दोन्हीसाठी रुपये ८.४ प्रति मिनिट होते; पण, सर्वाधिक मोबाईल ट्रॅफिकच्या वेळेत, प्रति मिनिट १६.८ रुपये मोजावे लागायचे. त्यावेळी मोबाईल फोन खरेदी करणेही परवडणारे नव्हते. तेव्हा साध्या मोबाईल फोनची किंमतही ४०,००० रुपयांपेक्षा जास्त असायची; पण सध्याची परिस्थिती पूर्णतः भिन्न आहे. आता गरीब असो की श्रीमंत, प्रत्येकाच्या हातात मोबाईल दिसतोच, किंबहुना मोबाईल आता लोकांची गरज बनलाय.

टॅग्स :Mobileमोबाइलtechnologyतंत्रज्ञान