शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
4
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
5
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
6
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
7
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
8
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
9
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
10
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
11
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
12
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
13
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
14
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
15
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
16
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
17
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
18
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
19
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
20
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा

भारतातला पहिला मोबाइल कॉल कोणी-कधी केला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2022 12:00 IST

first mobile call : पश्चिम बंगालचे तत्कालीन मुख्यमंत्री ज्योती बसू यांनी कोलकातातून दिल्लीत केंद्रीय दूरसंचार मंत्री सुखराम यांना पहिला मोबाईल कॉल केला होता.

३१ जुलै १९९५ चा तो ऐतिहासिक दिवस होता. याच दिवशी देशात पहिला मोबाईल कॉल करण्यात आला. पश्चिम बंगालचे तत्कालीन मुख्यमंत्री ज्योती बसू यांनी कोलकातातून दिल्लीत केंद्रीय दूरसंचार मंत्री सुखराम यांना पहिला मोबाईल कॉल केला होता.

कोणत्या कंपनीचा मोबाईल वापरला?हा कॉल करण्यासाठी नोकियाचा हँडसेट वापरला होता, तर सुखराम यांनीही नोकियाच्याच मोबाईलचा वापर केला होता. पहिला कॉल करण्यासाठी नेटवर्क ‘मोदी टेल्स्ट्रा’चे होते, याचे नाव ‘मोबाइलनेट’ असे होते, ही नेटवर्क सेवा भारताच्या बीके मोदी ग्रुप आणि ऑस्ट्रेलियाच्या टेल्स्ट्रा यांच्यातील संयुक्त उपक्रम होता. 

न परवडणारा होता मोबाईल ‘मोदी टेल्स्ट्रा’ची नंतर स्पाइस नावाने सेवा सुरू झाली. रिपोर्ट्नुसार, सुरुवातीच्या काळात फोन कॉलचे दर आउटगोइंग आणि इनकमिंग दोन्हीसाठी रुपये ८.४ प्रति मिनिट होते; पण, सर्वाधिक मोबाईल ट्रॅफिकच्या वेळेत, प्रति मिनिट १६.८ रुपये मोजावे लागायचे. त्यावेळी मोबाईल फोन खरेदी करणेही परवडणारे नव्हते. तेव्हा साध्या मोबाईल फोनची किंमतही ४०,००० रुपयांपेक्षा जास्त असायची; पण सध्याची परिस्थिती पूर्णतः भिन्न आहे. आता गरीब असो की श्रीमंत, प्रत्येकाच्या हातात मोबाईल दिसतोच, किंबहुना मोबाईल आता लोकांची गरज बनलाय.

टॅग्स :Mobileमोबाइलtechnologyतंत्रज्ञान