शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

मोबाईल रिचार्ज प्लॅन्स पूर्वीपेक्षा होणार स्वस्त? TRAI चा नवीन प्रस्ताव जारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2024 21:08 IST

TRAI : टेलिकॉम अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच ट्रायनं (TRAI) एक प्रस्ताव आणला आहे. 

नवी दिल्ली : भारतीय टेलिकॉम इंडस्ट्रीमध्ये एक मोठा आणि नवीन ट्विस्ट येण्याची शक्यता आहे. यामुळं मोबाईल युजर्सना महागड्या रिचार्ज प्लॅनसाठी जास्त पैसे खर्च करावं लागणार नाहीत. दरम्यान, टेलिकॉम अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच ट्रायनं (TRAI) एक प्रस्ताव आणला आहे. 

या प्रस्तावातंर्गत मोबाइल सर्व्हिस प्रोव्हायडर्स आधी सारखे प्लॅन्स म्हणजेच फक्त व्हॉईस कॉल आणि एसएमएस असे प्लॅन्स सादर करतील. सध्या भारतातील जवळजवळ सर्व टेलिकॉम कंपन्या आपल्या बहुतेक प्लॅनमध्ये इंटरनेट डेटावर लक्ष केंद्रित करतात. जरी युजर्सना इंटरनेट डेटाची आवश्यकता नसली तरीही, त्यांच्या प्लॅनमध्ये इंटरनेट डेटा समाविष्ट असतो. ज्यासाठी त्यांना इंटरनेट डेटाचा वापर नसला तरीही अतिरिक्त पैसे मोजावं लागतात. 

या कारणास्तव ट्रायनं आता एक नवीन प्रस्ताव सादर केला आहे, ज्या अंतर्गत टेलिकॉम कंपन्यांना जुन्या रिचार्ज प्लॅनप्रमाणे फक्त व्हॉईस कॉल आणि एसएमएस प्लॅन सुरू करण्यास सांगितले आहे. यासाठी ट्रायनं सल्लापत्र (कंसल्टेशन पेपर) जारी केलं आहे. ट्रायनं या कंसल्टेशन पेपरला रिव्ह्यू ऑफ टेलिकॉम कंझ्युमर प्रोटेक्शन रेग्युलेशन २०१२ वर जारी केलं आहे. तसंच, ट्रायनं या प्रस्तावावर आपल्या भागधारकांचं मत मागवलं आहे. 

ट्रायचा हा प्रस्ताव सामान्य युजर्ससाठी एक मोठं पाऊल ठरू शकतो. ट्रायला पुन्हा एकदा व्हॉईस कॉलिंग आणि एसएमएस प्लॅनवर टेलिकॉम कंपन्यांचे मत जाणून घ्यायचे आहे. दरम्यान, जिओ, एअरटेल, व्ही आणि बीएसएनएल यासारख्या टेलिकॉम कंपन्यांच्या सर्व रिचार्ज प्लॅनमध्ये जास्तकरून इंटरनेट डेटा, अनलिमिटेड कॉलिंग, एसएमएस आणि ओटीटी प्लॅटफॉर्मची सुविधा दिली जाते. 

अशा परिस्थितीत, अनेक युजर्स इंटरनेट डेटा आणि ओटीटी प्लॅटफॉर्मची आवश्यकता नाही. त्यांना फक्त अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि एसएमएसच्या सुविधेची गरज आहे, परंतु तरीही युजर्सना या सर्व बेनिफिट्ससह प्लॅन्स खरेदी करावं लागतं,  ज्यासाठी त्यांना खूप पैसे खर्च करावं लागतात. त्यामुळं आता ट्रायचा हा प्रस्ताव मंजूर झाल्यास त्याचा सर्वसामान्य युजर्सना मोठा फायदा होऊ शकतो. अनेक यूजर्सचे बरेच पैसे वाचू शकतात. 

टॅग्स :TRAI-Telecom Regulatory Authority of Indiaट्रायMobileमोबाइलtechnologyतंत्रज्ञान