शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
4
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
5
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
6
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
7
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
8
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
9
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
10
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
11
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
12
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
13
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
14
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
15
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
16
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
17
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
18
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
19
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
20
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?

स्मार्टफोनचा अतिवापर धोकादायक! एका रिपोर्टमधून धक्कादायक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2021 22:10 IST

Smartphone : सर्वेक्षण रिपोर्टनुसार, 66 टक्के लोकांचे म्हणणे आहे की, त्यांनी मुलांना जेवढा वेळ दिला पाहिजे, तेवढा वेळ ते फोनवर व्यस्त असतात.

नवी दिल्ली : स्मार्टफोनमुळे आपल्या अनेक गरजा सोप्या झाल्या आहेत. आपण दूर असतानाही आपल्या कुटुंबीयांसह मित्रांसोबत स्मार्टफोनद्वारे जोडलेले राहतो. पण तुम्हाला माहीत आहे का? स्मार्टफोनच्या अतिवापरामुळे तुमची मुले तुमच्यापासून दूर जात आहेत. हे सायबर मीडिया रिसर्चच्या (सीएमआर) इंपॅक्ट ऑफ स्मार्टफोन ऑन ह्युमन रिलेशनशिप 2021 च्या (Impact of Smartphone on Human Relationship 2021) रिपोर्टमधून समोर आले आहे, ज्यामध्ये असे दिसून आले आहे की, तुमच्या स्मार्टफोनच्या अतिवापराचा मुलाच्या मानसिक स्थितीवर वाईट परिणाम होतो.

काय सांगतो सर्वेक्षणातील रिपोर्ट?

1) सर्वेक्षण रिपोर्टनुसार, 66 टक्के लोकांचे म्हणणे आहे की, त्यांनी मुलांना जेवढा वेळ दिला पाहिजे, तेवढा वेळ ते फोनवर व्यस्त असतात.

2) 74 टक्के भारतीयांच्या मते, स्मार्टफोनमुळे मुलांसोबत त्यांचे नातेसंबंध बिघडत आहेत.

3) 75 टक्के लोकांचे असे म्हणणे आहे की, स्मार्टमुळे लक्ष विचलित होते, ज्यामुळे ते आपल्या मुलांबद्दल अधिक सतर्क राहू शकत नाहीत.

4) 74 टक्के लोकांना असे वाटते की जेव्हा ते स्मार्टफोनमध्ये व्यस्त असतात आणि मुले काही विचारतात तेव्हा त्यांची चिडचिड होते.

5) स्मार्टफोनच्या अतिवापरामुळे मुलांचे लक्ष विचलित होत नाही, असे 69 टक्के लोकांचे मत आहे.

6) 90 टक्के पालकांना असे वाटते की स्मार्टफोन वापरामुळे मुले आक्रमक होत आहेत.

7) 85 टक्के पालकांचे असे म्हणणे आहे की मुले स्मार्टफोनमुळे सामाजिक जीवनापासून दूर जात आहेत.

8) 90 टक्के पालकांना असे वाटते की मुलांमध्ये सामाजिक व्यवहार कमी होत आहे.

9) कोविड-19 दरम्यान भारतीयांनी दिवसाचे सुमारे 6.5 तास घालवले आहेत, जे 32 टक्के जास्त आहे.

10) 80 टक्क्यांपेक्षा जास्त लोकांना असे वाटते की स्मार्टफोन्स हे त्यांच्या कुटुंबीयांशी जोडण्यास आणि त्यांचे जीवनमान सुधारण्यास मदत करतात.

11) 94 टक्के लोकांचे म्हणणे असे आहे की स्मार्टफोन त्यांच्या शरीराचा एक भाग बनला आहे आणि तो त्यांच्यापासून वेगळा केला जाऊ शकत नाही.

12) बाहेर जेवताना (70%), दिवाणखान्यात (72%) आणि कुटुंबासोबत बसताना (75%) लोक त्यांचा फोन वापरतात.

टॅग्स :technologyतंत्रज्ञानSmartphoneस्मार्टफोन