शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

SmartPhone Game: मोबाईलवर आठवड्यातून फक्त तीन तासच गेम खेळता येणार; या देशाने लादले निर्बंध

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2021 13:24 IST

चीन सरकारच्या या निर्णयाचे सर्वत्र स्वागत झाले. चीनसारखा नियम आपल्याही देशात लागू व्हावा, अशी इच्छाही अनेकांनी समाजमाध्यमांवर व्यक्त केली.

लोकमत न्यूज नेटवर्क : मुलांच्या हातातील खेळणे बनलेल्या मोबाइल गेम्सवर लगाम लावण्यासाठी कम्युनिस्ट चीन सरकारने कठोर निर्णय घेतला. चीनच्या निर्णयाचे भारतीय पालकांनी कौतुक केले. कारण भारतीय तरुण, विद्यार्थिदशेतील मुले रोज पाच तास मोबाइलमध्ये डोके खुपसून असतात, असे नुकतेच निदर्शनास आले आहे. त्यामुळे मोबाईल नवे संकट घेऊन येणार असून आत्ताच सावध व्हावे लागणार आहे.

चीनचा निर्णय काय?चीन सरकारने अलीकडेच मोबाइल गेमिंगवर निर्बंध आणले. चीनमधील मुलांना आठवड्यातील केवळ तीनच तास मोबाइलवर गेम खेळता येणार आहे.चीन सरकारच्या या निर्णयाचे सर्वत्र स्वागत झाले. चीनसारखा नियम आपल्याही देशात लागू व्हावा, अशी इच्छाही अनेकांनी समाजमाध्यमांवर व्यक्त केली.

प्रत्यक्ष परिस्थिती काय?nभारतातील तरुण, विद्यार्थिदशेतील मुले रोज पाच तास मोबाइलवर व्यस्त असल्याचे निदर्शनास आले आहे.nविवध गेम्स डाऊनलोड करून ते ऑनलाइन खेळणे याला प्राधान्य दिले जाते.nफ्री फायर, पब्जी व तत्सम गेम्स अधिक प्रमाणात खेळले जातात.nयाशिवाय विविध ॲप्सही तरुणांमध्ये विशेष लोकप्रिय आहेत.

टॅग्स :chinaचीन