शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

Jio चा दबदबा कायम; 5G युजर्स झपाट्याने वाढले, महाग रिचार्जचा कुठलाही परिणाम नाही...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2024 20:24 IST

भारतात 5G युजर्सची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

Jio 5G : भारतात 5G युजर्सची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. 2022 मध्ये देशात 1 कोटी 5G युजर्स होते, तर आता ही संख्या 18 कोटींवर पोहोचली आहे. रिलायन्स Jio आणि Airtel ने अतिशय वेगाने 5G तंत्रज्ञानाचा विस्तार केल्यामुळे यात झपाट्याने वाढ होत आहे. सर्वात वेगवान 5G सेवा सुरू करणारा भारत जगातील पहिला देश बनला आहे. देशातील 98 टक्के जिल्ह्यांमध्ये 5G सेवा पोहोचली आहे. 

5G युजर्स झपाट्याने वाढलेट्रायच्या नवीन अहवालानुसार, देशातील मोबाईल युजर्सची संख्या 120 कोटींच्या पुढे गेली आहे. तसेच, इंटरनेट युजर्सच्या संख्येतही प्रचंड वाढ झाली आहे. रिलायन्सजिओने पुन्हा एकदा आपला दबदबा कायम ठेवला आहे. TRAI च्या नवीन अहवालानुसार, देशातील सर्वात मोठ्या टेलिकॉम कंपनीच्या 5G युजर्सच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. Jio च्या 5G युजर्सची संख्या 13 कोटींवरुन 14.7 कोटी झाली आहे.

जिओचा नफा वाढलाखासगी दूरसंचार कंपन्यांनी जुलैमध्ये मोबाइलचे दर वाढवल्यामुळे अनेक युजर्स सरकारी कंपनी BSNL कडे वळले आहेत. पण, याचा Jio वर फारसा परिणाम पडलेला नाही. उलट कंपनीचा प्रति ग्राहक सरासरी महसूल (ARPU) 181.7 रुपयांवरुन 195.1 रुपयांपर्यंत वाढला आहे. यामुळे दूरसंचार कंपनीचा निव्वळ नफाही 6,536 कोटी रुपयांपर्यंत वाढला आहे. युजरबेस कमी झाल्यामुळे फारसे नुकसान झाले नसल्याचे कंपनीने म्हटले आहे. कंपनीचे संपूर्ण लक्ष आता सर्वोत्तम 5G नेटवर्क देण्यावर आहे. 

टॅग्स :JioजिओRelianceरिलायन्सAirtelएअरटेलVodafone Ideaव्होडाफोन आयडिया (व्ही)BSNLबीएसएनएलtechnologyतंत्रज्ञानSmartphoneस्मार्टफोन