शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
4
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
5
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
6
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
7
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
8
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
9
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
10
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
11
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
12
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
13
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
14
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
15
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
16
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
17
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
18
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
19
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
20
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई

नेटवर्क नाही, रिचार्ज महागले; लाखो ग्राहकांनी घेतला Jio चा निरोप, ‘या’ कंपनीला दिली पसंती  

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2022 12:12 IST

रिचार्ज महागल्यापासून Jio चे ग्राहक कमी होऊ लागले आहेत. तसेच Vodafone Idea देखील ग्राहक गमावत आहे.  

टेलीकॉम रेग्युलेटर अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजे TRAI चा ताजा रिपोर्ट समोर आला आहे. या रिपोर्टमधून भारतातील टेलिकॉम कंपन्यांच्या सब्सक्रायबर्सची फेब्रुवारी 2022 च्या शेवटी असलेली संख्या समोर आली आहे. त्यानुसार, अजूनही Jio आणि Vodafone idea च्या ग्राहक संख्येत घट सुरु आहे. गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये रिचार्ज वाढवल्यापासून या कंपन्यांचे ग्राहक कमी होत आहेत.  

याउलट जानेवारी प्रमाणे फेब्रुवारीमध्ये देखील Airtel अशी एकमेव टेलीकॉम कंपनी होती, जिच्या सब्सक्रायबर्सची संख्या वाढली आहे. ताज्या अहवालानुसार, फेब्रुवारीमध्ये एयरटेलनं 1.59 मिलियन नवीन सब्सक्रायबर्स जोडले आहेत. फेब्रुवारीच्या अखेरपर्यंत कंपनीकडे एकूण 358.07 मिलियन सब्सक्रायबर्स झाले आहेत.  

Reliance Jio कडे पाहता, कंपनीनं फेब्रुवारीमध्ये 3.66 मिलियन युजर्सना गमावले आहेत, त्यामुळे कंपनीच्या एकूण ग्राहकांची संख्या फेब्रुवारीच्या शेवटी 402.73 मिलियन इतकी राहिली आहे. Vodafone Idea चे सब्सक्रायबर्स देखील पुन्हा एकदा घटले आहेत. फेब्रुवारीमध्ये 1.53 मिलियन सब्सक्रायबर्सनी ‘व्ही’ चा निरोप घेतला आहे, सध्या फक्त 263.59 सब्सक्रायबर्स उरले आहेत.  

भारतातील वायरलेस सब्सक्रायबर्सची संख्या कमी झाली 

भारतातील एकूण वायरलेस सब्सक्रायबर्सची संख्याच घटली आहे. जानेवारीत 1,145.24 मिलियन युजर्स होते, फेब्रुवारीच्या शेवटी फक्त 1,141.53 मिलियन युजर्स वायरलेस नेटवर्कवर होते. यात Jio 35.28% मार्केट शेयरसह सर्वात मोठी कंपनी आहे. 31.37 मार्केट शेयरसह Airtel दुसऱ्या आणि वोडाफोन आयडिया 23.09% सह तिसऱ्या नंबरवर आहे. तर सरकारी कंपनी BSNL कडे 9.98%, तर MTNL कडे 0.28% मार्केट शेयर आहे.  

टॅग्स :TRAI-Telecom Regulatory Authority of Indiaट्रायJioजिओAirtelएअरटेलVodafoneव्होडाफोन