शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

नेटवर्क नाही, रिचार्ज महागले; लाखो ग्राहकांनी घेतला Jio चा निरोप, ‘या’ कंपनीला दिली पसंती  

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2022 12:12 IST

रिचार्ज महागल्यापासून Jio चे ग्राहक कमी होऊ लागले आहेत. तसेच Vodafone Idea देखील ग्राहक गमावत आहे.  

टेलीकॉम रेग्युलेटर अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजे TRAI चा ताजा रिपोर्ट समोर आला आहे. या रिपोर्टमधून भारतातील टेलिकॉम कंपन्यांच्या सब्सक्रायबर्सची फेब्रुवारी 2022 च्या शेवटी असलेली संख्या समोर आली आहे. त्यानुसार, अजूनही Jio आणि Vodafone idea च्या ग्राहक संख्येत घट सुरु आहे. गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये रिचार्ज वाढवल्यापासून या कंपन्यांचे ग्राहक कमी होत आहेत.  

याउलट जानेवारी प्रमाणे फेब्रुवारीमध्ये देखील Airtel अशी एकमेव टेलीकॉम कंपनी होती, जिच्या सब्सक्रायबर्सची संख्या वाढली आहे. ताज्या अहवालानुसार, फेब्रुवारीमध्ये एयरटेलनं 1.59 मिलियन नवीन सब्सक्रायबर्स जोडले आहेत. फेब्रुवारीच्या अखेरपर्यंत कंपनीकडे एकूण 358.07 मिलियन सब्सक्रायबर्स झाले आहेत.  

Reliance Jio कडे पाहता, कंपनीनं फेब्रुवारीमध्ये 3.66 मिलियन युजर्सना गमावले आहेत, त्यामुळे कंपनीच्या एकूण ग्राहकांची संख्या फेब्रुवारीच्या शेवटी 402.73 मिलियन इतकी राहिली आहे. Vodafone Idea चे सब्सक्रायबर्स देखील पुन्हा एकदा घटले आहेत. फेब्रुवारीमध्ये 1.53 मिलियन सब्सक्रायबर्सनी ‘व्ही’ चा निरोप घेतला आहे, सध्या फक्त 263.59 सब्सक्रायबर्स उरले आहेत.  

भारतातील वायरलेस सब्सक्रायबर्सची संख्या कमी झाली 

भारतातील एकूण वायरलेस सब्सक्रायबर्सची संख्याच घटली आहे. जानेवारीत 1,145.24 मिलियन युजर्स होते, फेब्रुवारीच्या शेवटी फक्त 1,141.53 मिलियन युजर्स वायरलेस नेटवर्कवर होते. यात Jio 35.28% मार्केट शेयरसह सर्वात मोठी कंपनी आहे. 31.37 मार्केट शेयरसह Airtel दुसऱ्या आणि वोडाफोन आयडिया 23.09% सह तिसऱ्या नंबरवर आहे. तर सरकारी कंपनी BSNL कडे 9.98%, तर MTNL कडे 0.28% मार्केट शेयर आहे.  

टॅग्स :TRAI-Telecom Regulatory Authority of Indiaट्रायJioजिओAirtelएअरटेलVodafoneव्होडाफोन