शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

‘इंटरनेट शटडाऊन’मुळे ५.५ अब्ज डॉलरचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2022 06:00 IST

भारत तिसऱ्या स्थानी; ५.९१ कोटी नागरिकांना बसला फटका

लाेकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : सरकारांनी सुरक्षाविषयक कारणांमुळे इंटरनेट बंद केल्यामुळे २०२१ मध्ये जागतिक अर्थव्यवस्थेला ५.४५ अब्ज डॉलरचे नुकसान झाले आहे. सुरक्षा संशोधन समूह ‘टॉप १० व्हीव्हीपीएन’ने जारी केलेल्या एका अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.  सर्वाधिक फटका बसलेल्या १० देशांच्या यादीत भारत तिसऱ्या स्थानी आहे. 

भारतात १,१५७ तास इंटरनेट बंद राहिले. या शटडाउनमुळे ५.९१ कोटी नागरिकांना फटका बसला, तसेच ५८.२ कोटी डॉलरचे नुकसान झाले, असे टॉप १० व्हीव्हीपीएनच्या अहवालात म्हटले आहे. 

जगातील टॉप-५ इंटरनेट शटडाऊन    देश    नुकसान    कालावधी            म्यानमार          २.८ अब्ज डॉलर    १२,२३८ तास    नायजेरिया    १.५ अब्ज डॉलर    ५,०४० तास    भारत    ५.८२ अब्ज डॉलर    १,१५७ तास     इथिओपिया    १.६४ अब्ज डॉलर    ८,८६४ तास    सुदान    १.५७ अब्ज डॉलर    ७७७ तास

अशी आहेत कारणे...जगभरातील इंटरनेट शटडाऊनमागे राजकीय, सामाजिक आंदोलने, तसेच स्थानिक बंडखोरांच्या कारवाया ही प्रमुख कारणे आहेत. नायजेरियामध्ये बंडखोरांच्या कारवायामुळे शटडाऊन करावे लागले. भारतात प्रामुख्याने आंदोलने कारणीभूत आहेत.

टॅग्स :Internetइंटरनेट